१२ जून २०२५
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
Raj Thackeray आणि Devendra Fadanvis यांची भेट! ठाकरें बंधूंच्या युतीचं काय? | Maha MTB..
काय आहे Brigade 313? ज्यावर उत्तर देण्यास पाकिस्तानी नेत्यांनी केली टाळाटाळ | Maha MTB..
इस्लामिक अंधश्रद्धांची पोलखोल करणारे संत कबीर कोण होते ? | Kabir Jayanti 2025 | MahaMTB..
Operation Honeymoon मुळे Sonam अटकेत! मेघालय पोलिसांनी कसा लावला Raja Raghuvanshi च्या हत्येचा छडा..
शरद पवार गटातील मामा-भाच्याच्या मनात नेमकं काय शिजतंय? | Maha MTB..
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाची मुहूर्तमेढ | Sindhudurga | Watertourism | Nitesh Rane Maha MTB..
१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
१३ जून २०२५
अन्य धर्मीयांच्या तुलनेत जगभरात मुस्लिमांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच जाहीर झाला. पण, या अहवालातील निष्कर्षांकडे केवळ लोकसंख्यावाढीच्या दृष्टिकोनातून न बघता, यामागील झुंडीचे धर्मांध राजकारण समजून घेणेही ..
११ जून २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानात लपलेले दहशतवाद्यांचे आका, त्यांचे मिंधे असलेले लष्कर आणि शरीफ सरकारचेही पुरते कंबरडे मोडले. पण, त्याचसोबत मोदी सरकारने परदेशात पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनीही पाकिस्तानच्या नापाक कृत्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेंट्रल पार्क, सेक्टर-3, घणसोली येथे मिनी ऑलिम्पिक आकाराचा सर्व सुविधायुक्त जलतरण तलाव 15 मे 2025 पासून नागरिकांच्या वापरास खुला करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सदर जलतरण तलाव अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध करुन देण्यावर भर दिला असल्याने नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे...
अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातात २४६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून व जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, याकरिता नवी दिल्लीतील संत नगर येथील आर्य समाज मंदिरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शांती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी याविषयी माहिती दिली...
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे...
भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये २०२४ सालच्या १७२ वरून २०२५ साली १८० एवढी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे भारताने प्रगत अणुवितरण प्रणालीदेखील विकसित करून पाकिस्तानवर वरचष्मा कायम ठेवला आहे, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एसआयपीआरआय) च्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सायप्रसच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स यांच्यासमवेत लिमासोल येथे सायप्रस आणि भारतातील व्यावसायिक प्रतिनिधींसोबत गोलमेज चर्चा केली. सहभागींमध्ये बँकिंग, वित्तीय संस्था, उत्पादन, संरक्षण, लॉजिस्टिक्स, सागरी, नौवहन, तंत्रज्ञान, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, एआय, आयटी सेवा, पर्यटन आणि गतिशीलता अशा विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता...