२२ जानेवारी २०२४
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ..
२१ जानेवारी २०२४
मला आजही त्या तिन्ही कारसेवा अगदी स्पष्टपणे आठवतात. (‘कारसेवा’ हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय. प्रत्यक्षात ती होती ‘करसेवा.’ पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा दि. 30 ऑक्टोबर, 1990ची, दुसरी दि. 6 डिसेंबर, 1992ची ..
शतकांच्या लढ्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाचा क्षण अनुभवण्याचे भाग्य मला लाभत आहे, यातच माझे जीवन धन्य झाले. हा सोहळा अनुभवणं हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असून, हे स्वप्न आता साकार होत आहे. यापुढील काळात दिवाळी, ..
श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले भव्य मंदिर हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. कोट्यवधी भारतीयांच्या भक्तीचे, शक्तीचे हे प्रतीक अयोध्येत साकारत असताना, आपल्या देशाचीही वाटचाल विकासाकडे गतीने होत आहे. म्हणूनच श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल ..
कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, 'पुत्र, पुत्र!' वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू ..
अयोध्येच्या परमपावन क्षेत्री श्रीराम जन्मभूमीवर नव्याने साकार झालेल्या भव्य, दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार्या आजच्या सौभाग्य दिनी अयोध्येसह सार्या देशभर गुढीपाडवा व दिवाळीचा संयुक्त उत्सव साजरा होत आहे. नव्या ..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. ..
रामायणात महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम ..
पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत. हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी ..
३१ मे २०२५
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
" विरोधकांनी सावरकरांवर जेवढे आरोप केले, त्या सगळ्यांचे सप्रमाण खंडन झालं. ज्या अर्थी त्यांच्या पश्चात आज सुद्धा सावरकरांची आठवण काढावी लागते, त्या अर्थी सावरकर आजच्या विरोधकांना पुरून उरले " असे प्रतिपादन प्रख्यात हिंदुत्ववादी वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ब्रह्मांड सज्जन शक्ती सांस्कृतिक मंच, ब्रह्मांड परिसर, ठाणे आयोजित सावरकर: एक झंझावात या कार्यक्रमात ते बोलत होते...
भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहासात ईशान्य भारताचा वाटा फार मोठा आहे. तसेच भरीव योगदान ईशान्य भारताने देशाच्या क्रीडा क्षेत्रातही दिले आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये ईशान्य भारतातील अनेक खेळाडू देशाचा नावलौकिक वाढवत असतात. ईशान्य भारतातील क्रीडा संस्कृतीचा घेतलेला आढावा.....
गरिबीवर मात करत शिक्षणावर श्रद्धा ठेवून आणि महाविद्यालयात प्राध्यापक ते बँकेच्या संचालकपदापर्यंत झेप घेणार्या शुक्राचार्य गायकवाड यांच्याविषयी.....
महानगरपालिका सेवेतून मे महिन्यात सेवानिवृत्त होणा-या ३१ अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ दोन उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, भांडार विभाग उपआयुक्त शंकर खाडे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, शिक्षणाधिकारी अरूणा यादव व्यासपीठावर उपस्थित होते...
"आधुनिकीकरण आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरुप बदलेले आहे. समाज माध्यमांमुळे मोठमोठ्या घडामोडी कळतात. बातम्यांचा प्रभाव इतका असतो की, राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होते. हे सर्व होत असताना राज्यकर्त्यांकडून चांगले काम करून घेण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते", असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले...