१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
Vaishnavi Hagavane suicide case in Pune is currently making headlines across the state. Even in this modern era such ruthless inhumane incidents happen in an educated society पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या आधुनिक काळातदेखील अशा प्रकारच्या निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणार्या घटना सुशिक्षित समाजात घडतात, यातूनच त्यांची नेमकी ‘हुशारी’ लक्षात येते...
Environmentally friendly shipbuilding दररोज हजारो महाकाय जहाजे महासागरांमधून धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि अशी असंख्य उत्पादने वाहून नेतात. जवळजवळ 90 टक्के जागतिक मालवाहतूक ही सागरी मार्गाने केली जाते. हे पाहता, आंतरराष्ट्रीय शिपिंग हे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या तीन टक्के भागासाठी जबाबदार आहे. वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय हवामान परिषदांमध्ये ‘जहाजांचे उत्सर्जन’ हा एक जटिल आणि अनेकदा टाळला जाणारा विषय होता. परंतु, एप्रिल 2025 मध्ये जागतिक शिपिंग नियमांचे निरीक्षण करणार्या ‘इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनाय..
take a look at the province of Sindh गेल्या आठवड्याच्या लेखात आपण पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रांत कसा स्वतंत्र होऊ पाहात आहे, याचा आढावा घेतला होता. आता खबर घेऊया सिंध प्रांताची. गुलाम मूर्तझा सय्यद किंवा जी. एम. सय्यद या नावाने जास्त परिचित असलेल्या सिंधी मुसलमान नेत्याने 1972 सालीच ‘जिये सिंध तहरीक’ अशी चळवळ सुरू करून वेगळ्या ‘सिंधुदेशा’ची मागणी केली होती. 1971 साली बंगाली भाषिक मुसलमानांचा ‘बांगलादेश’ निर्माण झाला. तसाच आम्हा सिंधी भाषिक मुसलमानांना वेगळा ‘सिंधुदेश’ हवा, अशी त्यांची मागणी होती. पाकिस्ता..
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची सर्वसमावेशक धोरणेही उद्योगधंद्यांना बळ देत आहेत. म्हणूनच, हा नवा भारत आज जागतिक पातळीवर विश्वासार्ह आर्थिक भागीदार अशी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेला दिसतो...
‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी होणार्या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..