०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
हिंदू परंपरेत विवाह केवळ एक सामाजिक करार नसून ते एक पवित्र आणि सात जन्मांचं नातं मानलं जातं. हा विवाह केवळ त्या दोन व्यक्तींचाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजालाही जोडणारा एक महत्त्वाचा बंध असतो. त्यामुळे पूर्वीपासून धर्म, कर्तव्य आणि समाजात संतुलन राखण्याच्या दृष्टीने विवाह संस्काराला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजकाल अनेक विवाहांमध्ये आधुनिकतेच्या आग्रहापायी पारंपरिक विधी कमी प्रमाणात होत असले, तरी अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा सर्व भारतीय परंपरा आणि विधींसह मोठ्या उत्साहात संपन्न ..
(Radhika Yadav Case) हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची गुरुग्राम येथील राहत्या घरी वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी वडील दीपक यादव यांनी हत्येबद्दल पश्चातापही व्यक्त केला आहे. दीपक यादव यांचे भाऊ विजय यादव यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. "आरोपी दीपक यादव यांना पश्चाताप होत असून त्यांनी फाशी मिळावी, असा एफआयआर लिहिण्याची पोलिसांना विनंती केली आहे", ते म्हणाले...
उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या कावड यात्रेदरम्यान योगी सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. राज्यात तसेच यात्रा मार्गावर कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण मार्गावर २९ हजार ४५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून ५० हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत...
युरोपीयन राष्ट्र हंगेरी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुडापेस्टच्या भारतीय दूतावासातील अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्रात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण कला सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून त्यांच्या कला-साधनेप्रती असलेली निष्ठा आणि गुरूविषयी असलेली भक्ती स्पष्टपणे दिसून आली...
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. येत्या २२ ऑक्टोबर दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत...