२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
सावरकरांच्या नाट्यलेखनामागची भूमिका नेमकी काय होती ? | Unfiltered गप्पा with Akash Bhadsavle..
२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
राज्यात सध्या दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच प्रस्तावच नसल्याने विरोधाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले...
मालमत्ता करदेयकांमुळे मुंबईतील नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्ताावित घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हा कर मागे घेण्यात आला आहे...
(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे...
दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे...
‘ध’चा ‘मा’ होतो, तेव्हा काय घडते, हे इतिहासाने शिकवले. तसाच काहीसा प्रकार मिठी नदीस्वच्छता घोटाळ्यात दिसून आला आहे. ‘ध’ (धंदा)चा ‘मा’ (माया) करण्यासाठी काहींनी मिठी नदीचा गळा दाबला आणि कोट्यवधींची माया कमावली. यंत्रे खरेदी न करता, ती भाड्याने घेण्याचा बनाव, ठराविक कंपन्यांना फायदा आणि मधले दलाल... असे कारस्थान रचण्यात आले. ‘एसआयटी’च्या तपासात त्यांचे बिंग फुटले आणि उघड झाली कोट्यवधींची हातसफाई!..