२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
सावरकरांच्या नाट्यलेखनामागची भूमिका नेमकी काय होती ? | Unfiltered गप्पा with Akash Bhadsavle..
२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
३१ मे २०२५
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे...
(Colombia Withdraws Statement On Pak Casualties After India's Objections) भारत - पाकिस्तान संघर्ष सुरु असताना 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातील मृतांविषयी कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र कोलंबियाने आता यासंदर्भातील आपले विधान मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर कोलंबियाला उपरती झाल्याचे समजते आहे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णपर्व. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे खर्या अर्थाने कायद्याचे राज्य भारतीयांना अनुभवायला मिळाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या विशेष ग्रंथाचीही निर्मिती झाली. या ग्रंथाचे संपादन इतिहास अभ्यासक, ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’चे सदस्य प्रणव पाटील यांनी केले आहे. त्यानिमित्ताने या ..
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेमुळे लक्षणीय बदल झाला आहे. बांधकाम प्रक्रियेत रोबोटिक्सचा समावेश ही अशीच एक क्रांतिकारी प्रगती म्हणावी लागेल. रोबोटिक बांधकाम हे संरचना, नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्ये एक आदर्श बदल आहे. बांधकामात रोबोटचा वापर नवीन नाही, परंतु रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनमधील अलीकडील प्रगतीमुळे त्यांच्या क्षमता वाढल्या आहेत. रोबोटिक बांधकामात विटांचे बांधकाम आणि काँक्रीट ओतण्यापासून ते जटिल असेंब्लीपर्यंतच्या प्रयोगांचा समावेश होतो. पारंपरिक बांधकाम ..
मद्यपान, अमली पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपानाचे व्यसन अतिशय घातक आहे. दुर्दैवाने प्रतिष्ठेच्या गोंडस नावाखाली, नैराश्य घालविण्याच्या गोड गैरसमजातून, आपल्या देशातील अनेक लोक याच्या आहारी जात असून, बळीदेखील पडत आहेत. जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कार्यक्रमात तज्ज्ञांनी केलेली माहिती धक्कादायक तर आहेच, मात्र एक सजग भारतीय समाज म्हणून आपण याविरोधात लढलो नाही, तर भविष्यात आपल्याच घरातील लोक विशेषतः तरुणाई या विळख्यात अडकलेली दिसून येईल, हे विदारक सत्य नाकारता येत नाही. मध्यंतरी ..