१८ सप्टेंबर २०२५
बांबूपासून होते कापडनिर्मिती? Exclusive Interview with Pasha Patel..
मीनाताई ठाकरे यांचं शिवसैनिकांशी असलेलं नातं आणि बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासात, शिवसेनेच्या उभारणीत त्याचं काय योगदान होतं, कसं होतं बाळासाहेबांच्या आयुष्यात मीनाताईंचं स्थान?..
गोरक्षकांवर हल्ले होत असून काही व्यक्ती असे हल्ले करण्यासाठी उकसवत आहेत. संपूर्ण संत समुदाय गोरक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...
शेतकऱ्यांना आणि गो-रक्षकांना बदनाम करण्यासाठी योजनाबद्ध कट रचला जात आहे. २५ मार्च रोजी लोणावळ्यात दोन ट्रक पकडण्यात आले. हैदराबादहून आलेल्या या गाड्यांमध्ये असलेल्या मांसाबाबत सुरुवातीला सांगण्यात आले की ते म्हशीचे मांस आहे. मात्र, फॉरेन्सिक लॅबमध्ये ..
सुरक्षितता व्यवस्थापन आणि सिग्नलिंग यंत्रणा सुधारण्यासाठी मुंबई मोनोरेल सेवा शनिवार दिनांक 20 पासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे..
१७ सप्टेंबर २०२५
दिग्दर्शक-लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकरचा 'इन्स्पेक्टर झेंडे' हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर चांगलाच गाजतोय. सिनेमा नेमका कसा आहे तर कोण होते 'इन्स्पेक्टर झेंडे' पाहा या व्हिडीओतून..
ब्रिटनमध्ये एवढं मोठं आंदोलन नेमकं कशासाठी होतंय? लंडनच्या रस्त्यावर लाखो लोकं का जमली होती? यामध्ये इलॉन मस्कचा काय रोल आहे? या आंदोलनाचा नेता कोण आहे?..
रंगभूमीवर सध्या ठरता ठरता ठरेना हे नवं कोरं नाटक धुमाकूळ घालत आहे. याचनिमित्ताने नाटकाच्या टीमने मुंबई तरुण भारतला खास मुलाखत दिली. यावेळी कलाकारांनी नाटकाचा विषय तसेच पडद्यामागचे धमाल विनोदी किस्से, गमतीजमतीही सांगितल्या..
सातारा जिल्ह्यात पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारण्याआधी त्यांनी आपल्या गुरुजनांच्या स्मृतिस्थळांना भेट देण्याचे ..
पूजा खेडकरच्या वडीलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु यात तिच्या वडिलांचा काय रोल आहे? नवी मुंबईतील अपहरणाचं प्रकरण नेमकं आहे काय? पोलिसांना ट्रक क्लिनर खेडकरांच्या घरात कसा सापडला?..
जगभर झपाट्याने विस्तारत असलेल्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिस आणि एसटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एसआर) क्षेत्रात, महाराष्ट्राने स्वतंत्र धोरण जाहीर करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे अब्जावधींची गुंतवणूक, लाखो रोजगार आणि ..
अमेरिकन आयातशुल्कांच्या दबावातही भारताने ऑगस्ट महिन्यात तब्बल ६९.१६ अब्ज डॉलर्सची निर्यात साधत ९.३ टक्के वाढ नोंदवली, तर व्यापारतूट ५४ टक्क्यांनी घसरली. ही झेप मोदी सरकारच्या धोरणात्मक दूरदृष्टीची व व्यापार्यांच्या सक्रिय सहकार्याची साक्ष ठरली ..
१६ सप्टेंबर २०२५
युरोपातील काही देशांना स्थलांतरितांच्या वास्तव्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. ब्रिटनमधील स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची मागणी करण्यासाठी लंडनमध्ये शनिवारी तब्बल एक लाखांवर लोक रस्त्यावर उतरले. आपल्या देशात मुस्लीम शरणार्थींना ..
१४ सप्टेंबर २०२५
भारताच्या पायाभूत विकासाला नवे बळ देण्यासाठी केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांचा हमी निधी उभारत आहे. खासगी गुंतवणूक अडवणाऱ्या धोरणात्मक अनिश्चिततेवर मात करून भूसंपादन व मंजुरीतील विलंब कमी करणे, हा त्यामागील उद्देश. ही योजना नवा वेग देणारे धाडसी ..
१३ सप्टेंबर २०२५
भारत आणि मॉरिशस यांनी द्विपक्षीय व्यापार स्थानिक चलनात करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करतानाच, अमेरिकेशी व्यापार चर्चा पुन्हा रुळावर आणण्याचा भारताचा प्रयत्न आहे. हे पाऊल भारताच्या सावध, बहुध्रुवीय आणि दूरदृष्टीपूर्ण आर्थिक धोरणाची ..
११ सप्टेंबर २०२५
देव-धर्माला न मानणार्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी धार्मिक सणांमध्ये भाजप बदल घडवीत असल्याची टीका करणे, यासारखा विनोद दुसरा नसेल. कम्युनिस्टांच्या कमालीच्या हिंदूविरोधामुळे केरळमध्ये भाजपचा पाया विस्तारत आहे, याची जाणीव विजयन सरकारला होत आहे. ..
(PM Modi Speaks with Nepal PM Sushila Karki) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. तसेच नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शोकही व्यक्त केला. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली...
भंडारा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश निवासस्थानासाठी महसूल व वन विभागाने शासकीय जमीन मंजूर केली आहे...
देशातून ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सुरक्षादले धडाक्यात कारवाई करत आहेत. कारवाईत नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर मारले जात आहेत, त्यामुळे भेदरलेल्या नक्षलवाद्यांनी आता शांतीवार्ता करण्याची विनवणी केल्याचे समोर येत आहे...
राज्यात वाढते बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचे प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. बनावट किंवा कोणत्याही आदेशाशिवाय परस्पर घेण्यात आलेले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश देत सरकारने बांग्लादेशी घुसखोरांना लगाम घातला आहे...
चोरांच्या वाटा चोरालाच माहिती असतात म्हणून राहुल गांधी मतचोरीचा आरोप करतात का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी केला...