०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
असामान्य असा फरक न करता स्पेशल मुलांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे - अमृता फडणवीस Maha MTB..
०२ जुलै २०२५
China's BLACKOUT BOMB Revealed : चीनचा नवा 'ब्लॅकआउट बॉम्ब' तैवानसाठी धोक्याचा इशारा! Maha MTB..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार, ८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याने आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे...
भारत आपल्या देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढवण्यासाठी मोठी पावले उचलत आहे. भारताकडे असलेल्या विशाल किनारपट्टीवर आठ मेगा क्लस्टर विकसित करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यापैकी पाच पूर्णपणे नवीन ग्रीनफील्ड प्रकल्प असतील, तर तीन प्रकल्पांमध्ये विद्यमान सुविधांचा विस्तार समाविष्ट असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे...
सन ही केवळ शारीरिक किंवा मानसिक बाब नसून, ती माणसाच्या आत्म्याशीही निगडित आहे. व्यसनात अडकलेले अनेक लोक एकप्रकारच्या अंतर्गत रितेपणाची भावना व्यक्त करतात, जणू आत्म्याला भोक पडले आहे, अशी ही अनुभूती. या अवस्थेत माणूस आपल्या जीवनातील उद्देश, आपले नातेवाईक, समाज, आणि ईश्वर किंवा उच्च शक्ती यांपासून खूप दूर गेलेला असतो. हे आध्यात्मिक शून्यपण फक्त भावनिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही खूप त्रासदायक असते. या पोकळपणाला भरून काढण्यासाठी चरससारखे अमली पदार्थांचे सेवन केले जाते. पण ते व्यक्तीला अजून खोल ..
नवी मुंबईतील बीपी मरीन इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्या बॅचला सुरुवात वाढवण पोर्ट इकोसिस्टममधील आणि सध्या नवी मुंबईतील बीपी मरीन इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाढवन पोर्ट स्किलिंग प्रोग्रामद्वारे आयोजित केलेल्या जीपी रेटिंग कोर्सच्या पहिल्या बॅचचे जेएनपीएने आयोजन केले...
पावसाळी वातावरणामुळे खोल समुद्रातील दुर्मीळ समुद्री पक्ष्यांचे दर्शन मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घडू लागले आहे (rare pelagic seabird). सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात मास्कड बूबी, लेसर फ्रिगेटबर्ड, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल नावाचे दुर्मीळ समुद्री पक्षी घिरट्या घालताना दिसत आहे (rare pelagic seabird). त्यामुळे या पक्ष्याला पाहून त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी अनेक पक्षीनिरीक्षकांची पाऊले दक्षिण मुंबईच्या दिशेने वळत आहेत. (rare pelagic seabird)..