काँग्रेससोबत युती केल्याचा प्रश्न विचारल्याने आदित्य ठाकरेंनी काढला मुलाखतीतून पळ

    14-Nov-2024
Total Views | 475
 
Aditya Thackeray
 
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आघाडी आणि युती यांच्यात लढत होत असताना अनेक उमेदवारांच्या माध्यमांवर मुलाखती होत आहेत. पत्रकार उमेदवारांना झालेल्या कामांविषयी विचारत आहेत. तर उमेदवारही कामाचा आढावा देत आहेत. अशातच आता वऱळी मतदारसंघाचे आमदार आणि उमेदवार आदित्य ठाकरे यांनी माध्यमाने विचारलेल्या एका प्रश्नवर भरसभेतून पळ काढला आहे.
 
आपण काँग्रेससोबत युती केल्यामुळे आपण आता काँग्रेसबाबत बोलत आहात, असे एका महिला पत्रकाराने उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत असताना विचारले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी महिला पत्रकारावर आक्रमक होत आपण भाजपच्या बाजूने बोलू नका, अशी आरेरावी करत आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य करत पत्रकारावर मुजोरी केली आहे.
 
यावेळी बोलत असताना महिला पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना पुन्हा काँग्रेसच्या युतीवरून विचारले असता, आदित्य ठाकरे यांचा पारा चढला आणि त्यांनी भर मुलाखत सोडून तिथून पळवाट काढली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121