आदित्य ठाकरेंच्या 'पेंग्विन' ड्रीम प्रोजेक्टवर काँग्रेसची टीका

आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विनवरून मुंबई महापालिकेतील वातावरण पुन्हा तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, असे मुंबई काँग्रेसने म्हटले आहे.

    05-Sep-2021
Total Views | 197

Aditya Thackeray _1 

मुंबई : आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विनवरून मुंबई महापालिकेतील वातावरण पुन्हा तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, असे मुंबई काँग्रेसने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेत पेंग्विनवरील खर्च दिवसेंदिवस वाढत असून तीन वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींची निविदा काढण्यात आल्याने काँग्रेसने ही टीका केली आहे. यापूर्वी गेल्या तीन वर्षांसाठी ११ कोटींची निविदा काढण्यात आली होती. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा सवालची काँग्रेसचे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121