इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघाने घेतली लस

    10-May-2021
Total Views | 74

Team India_1  H
 
 
 
मुंबई : बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. त्यानंतर आता संपूर्ण भारतीय संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने लसीकरण करून घेतले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांनी सोमवारी लस घेतल्याची माहिती सोशल मिडियावरून दिली. तसेच, सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करावे असे आवाहनही केले आहे.
 
 
 
 
 
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, 'लवकरात लवकर लस घ्या. सुरक्षित रहा.' तसेच, ईशांत शर्मा आणि त्याची पत्नी यांनी देखील लसीकरण केंद्राबाहेरचा सेल्फी अपलोड केला. इशांतने आपल्या ट्विटरवर लिहिले, "मी याबद्दल आभारी आहे, सुविधा आणि व्यवस्थापन सुरळीत चालू आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करा."
 
 
तसेच, याआधी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांनीदेखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121