भर सामन्यात क्रिकेटपटूचा हृदयविकाराने मृत्यू !

    17-Feb-2021
Total Views | 189

cricket_1  H x
पुणे : भर मैदानात क्रिकेटचा सामना चालू नॉन स्ट्राईकवर उभ्या असणाऱ्या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. बाबू नलावडे (वय ४७) असे या तरुणाचे असून तो जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे राहणारा होता.
 
 
 
 
 
 
सामना चालू असताना तो कोसळल्यानंतर अगदी काही क्षणात इतर खेळाडूंनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्याकडे हलवण्यात आले. पण, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे टेनिस क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे. एखाद्या खेळाडूंचे असे मैदानावर दुःखद निधन होणे यामुळे तालुक्यात व क्रिकेट प्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121