साधूंची हत्या : गडचिंचलीत एवढी चर्च का ?

    24-Apr-2020
Total Views | 444
G Map _1  H x W
 
 
 
 
 
 
डहाणू : पालघरमध्ये गडचिंचली भागात जमावातर्फे कट रचून साधूंची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी आणखी एक संशय बळावत आहे. ज्या गडचिंचली भागांत साधूंची हत्या झाली त्या भागात तब्बल १८ चर्च आणि मिशनऱ्यांच्या हालचाली सुरू असल्याची बाब उजेडात आली आहे. अत्यंत कमी लोकवस्ती असलेल्या या भागात इतक्या मोठ्या संख्येने चर्च आणि मिशनऱ्या केव्हा उभ्या राहिल्या हा देखील प्रश्न आहे.
 
 
 
 

Google MGoogle Map screen 
 
 
 
 
 
पालघरचे गडचिंचली हे गाव साधूंची हत्या झाल्यामुळे प्रकाशात आले. अत्यंत तुरळक वस्ती असलेल्या भागात इतर सोईसुविधाही तशा फारशा नाहीत. ज्या भागात हे हत्याकांड झाले तिथून पोलीस चौकीही ४५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचे खुद्द राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, अशा या दुर्गभ भागात १८ चर्च किंवा तत्सम ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कामकाज सुरू असल्याचे समजते. मिशनऱ्यांच्या माध्यमातून इथे धर्मप्रसारण केले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
 
 
 
  
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121