२८ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान कोणताही संवाद झाला नाही, असे सांगून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या ‘मध्यस्थी’ दाव्याची हवा सोमवारी लोकसभेत काढली...
युरोपीय महासंघ आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला असून, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रविवार दि.२७ जुलै रोजी युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला लेयेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. या करारान्वये ..
अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने आधुनिक चीपच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे आता चीपनिर्मिती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत...
भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त समजताच आज बाबांना खरी श्रध्दांजली मिळाली आहे अशी प्रतिक्रिया संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल यांनी दिली. यावेळी तो भावूक झाला होता. बाबाचा रविवारी वाढदिवस झाला आणि सोमवारी या हल्ल्यातील ..
भारतीय लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांच्या संयुक्त ‘ऑपरेशन महादेव’मध्ये सोमवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचाही समावेश असल्याचे समजते. दरम्यान, ‘ऑपरेशन महादेव’ सुरूच असल्याचे सुरक्षा ..
भारताचे धैर्य आणि शौर्य राम आणि कृष्णापासून आले आहे. शंभर अपराध भरल्यानंतर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने धर्मरक्षणासाठी सुदर्शन चक्र धारण केले होते, तसेच भारतानेही आता सुदर्शन चक्र धारण केले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा कोणत्याही प्रकारची आगळीक झाल्यास ..
(Divya Deshmukh Becomes India’s First Women’s Chess World Champion) भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने एक नवा इतिहास रचला आहे. दिव्याने एफआयडीई महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरु हम्पीचा पराभव करत ..
Evidence of dog attacks now Chief Justice take decision..
भारताची अवकाश संशोधन संस्था इस्त्रो आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा यांच्या एकत्रित मोहिमेअंतर्गत जगातील सर्वात मोठ्या पृथ्वी निरीक्षणात्मक उपग्रह निसारचे बुधवार, दि. ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ..
(Thailand and Cambodia agree to ceasefire) थायलंड आणि कंबोडियाच्या प्रमुखांनी सीमा संघर्ष संपवण्यासाठी तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अशी घोषणा मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी शेजारील आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेमधील ..
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
२६ जुलै २०२५
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
एकेकाळी ज्याच्या डॉलर्सवर अखिल जगाचा विश्वास होता, त्या अमेरिकेने आज त्यांच्या आर्थिक अधःपतनाची कबुली स्वतःच दिली आहे. राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी ‘व्हेनोम’ आणि ‘पेपल’ यांसारख्या मोबाईल पेमेंट सुविधांमार्फत लोकवर्गणी स्वीकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ३६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या राष्ट्रीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने ‘लोकवर्गणीतून कर्जफेड’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेमध्ये अमेरिकेच्या सामान्य नागरिकांकडून राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी चक्क निधी मागितला जात आहे. ही ..
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि अध्यात्माची शाल पांघरलेल्या नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो. तिथे विसावलेल्या प्रत्येक सत्ताकाळातील पाऊलखुणा पावलापावलावर ठळकपणे उमटलेल्या सहज दिसून येतील. वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता येथे वास्तव्यास राहिले, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वास्तव्याला आलेल्या आनंदीबाई जोशी यांनी नवसाला पावल्याने नवश्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिकडे चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रेणुकामातेचे मंदिर आणि रंगमहाल बांधत वास्तुकलेचा अद्भुत..
विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या ‘जनऔषधी योजने’चा सर्वाधिक लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ या राज्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार कोणताही दुजाभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय सीमांचा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात ठेऊन कार्य करीत असल्याचे यावरून दिसून येते...
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, चीन व पाकिस्तानने बळकाविलेली भारताची भूमी यांसारखी असंख्य उदाहरणे काँग्रेसच्या नाकर्त्या राजवटीचे पुरावे आहेत. पण, काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही; कारण हा आता पाकिस्तानवादी पक्ष बनला आहे...