भाजपच्या सर्व आमदारांकडून सभात्याग

    30-Nov-2019
Total Views | 156




मुंबई
: ' हे सभागृह सगळे नियम धान्यावर बसवून ,नियमबाह्य पद्धतीने सभागृहाचं कामकाज सुरु आहे. तसेच आजपर्यंतच्या इतिहासात कधीही अधिवेशन काळात हंगामी अध्यक्ष बदलण्यात आलेले नाही. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला नाही. हि विधानसभेची परंपरा आहे. तुमच्याकडे बहुमत होता तर मग आधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक का घेतली नाही." असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित करत भाजपने सभात्याग केला.



नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगीअशा घोषणा भाजपा आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला असा, आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121