महाराष्ट्र शासनाने ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या टोयोटो कंपनीला 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता देत, कंपनीबरोबर सामंजस्य करारदेखील केला आहे. मोठी गुंतवणूक शहरात आली की, शहराचा चेहराच बदलून जातो. या गुंतवणुकीमुळे साहजिकच मराठवाड्याचादेखील कायापालट होणार आहे, त्याचा घेतलेला आढावा...
Read More
टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. या प्रकल्पामुळे हजारों लोकांना नोकरी उपलब्ध होणार आहे.
कार उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य 'टोयोटा किर्लोस्कर' कंपनी महाराष्ट्रात तब्बल २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांचे उत्पादन होणार आहे. सह्याद्री अतिथिगृहावर बुधवार, दि. ३१ जुलै रोजी उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
सॉफ्टबँक संचलित ओयो कंपनीने आपल्या आयपीओसाठी पुन्हा एकदा कागदपत्रे भरली आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कंपनीने डॉलर बाँडमार्फत ४५० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओयोचा आयपीओ येणार होता. तो मार्ग आता मोकळा होण्याच्या मार्गावर आहे. जेपी मॉर्गन या व्यवहारासाठी बँकर म्हणून काम पाहणार असल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या वाहन विक्रीत वाहनांची रेकोर्डब्रेक युनिट विकली गेली आहेत. मार्च महिन्यात होलसेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या डिसपॅच केलेल्या युनिट्स मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत ही वाढ २५ टक्क्याने वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२३ तुलनेत मार्च २०२४ मध्ये २१७८३ युनिट्सवरून २२९१० युनिट्सची विक्री कंपनीकडून करण्यात आली आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भारतभर त्यासाठी उत्साहाच वातावरण आहे. २४ जानेवारीला राममंदिर सर्व भाविकांसाठी खूले करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थीत राहणार आहेत. अयोध्येत राममंदिर बनल्यानंतर तेथील अर्थव्यवस्थेत मोठ्याप्रणाणात बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. लग्न करण्याच्या बहाण्याने येथील एका दलित मुलीवर तब्बल एक वर्ष बलात्कार करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी टोयोटा कंपनीच्या चारचाकी वाहनाचे लोकार्पण करणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) जगातील पहिल्या बीएस ६ (स्टेज२) इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहनाच्या प्रोटोटाइपची निर्मिती केली आहे.
समर्थ रामदासांचा मनोबोध किंवा मनाच्या श्लोकांपैकी ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे’ हा श्लोक फारच प्रसिद्ध आहे. कारण, अनेकांच्या अगदी नित्य म्हणण्यातल्या असा तो श्लोक आहे. पण, ’मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात पहिला पुनर्जीवित होत आहे’ (समर्थांची क्षमा मागून) असाही विस्मयकारक प्रकार कधीकधी घडत असतो.
भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगातील दिग्गज कार्यकारी आणि देशातील टोयोटाचा चेहरा समजले जाणारे विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
हॉटेल व्यवसायातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रँड असलेल्या ओयो कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. आयपीओ दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता कंपनीने केली असून ती सर्व कागदपत्रे त्यांनी सेबी कडे सादरसुद्धा केली आहेत. यामुळे ओयो कंपनीकडून २०२३च्या जानेवारी महिन्यापर्यंत हा आयपीओ बाजारात आणला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
टोयोटा कंपनीने नुकताच एक खटला निकाली काढला आहे ज्यामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे कारण जास्त काम, छळ असल्याचे सांगण्यात आले आहे. टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अकिया टोयोडा यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाची माफी मागितली असल्याचे जपानी वाहन निर्मात्याने म्हटले आहे. हा तोडगा कोणत्या किंमतीवर झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपानमधील मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी कंपनीवर १२३ मिलियन येन म्हणजेच १.१ डॅालर मिलियन (सुमारे ८.२१ कोटी रुपये) चा दावा ठोकला
रितेशने अवलोकन करण्यास सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले की, प्रवास करताना आपल्याला एक चांगले, परवडणारे हॉटेल हवे असते, पण आपल्याला मिळते एक वाईट दर्जाच्या खोल्या असलेले हॉटेल. तेवढंच वाईट दर्जाचं अन्न आणि उद्धट कर्मचारी! यातूनच त्याला प्रेरणा मिळाली एका व्यासपीठावर सर्व चांगल्या ठिकाणांची माहिती देणाऱ्या 'ऑनलाईन' मंचाची. रितेशने त्याचे सध्याचे बिझनेस मॉडेल बदलले आणि २०१३ मध्ये 'ओरवेल'ला 'ओयो रुम्स' म्हणून पुन्हा 'लॉन्च' केले. 'ओयो' म्हणजे 'ऑन युवर ओन.'
'टोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूट (टीआरआय)' चे 'रोबोटिक्स', 'वाईस प्रेसिडेंट ,मॅक्स बजराचार्य' म्हणतात, हे नवीन तंत्रज्ञान मानवांची क्षमता अधिक वाढविण्यासाठी विकसित केले जात आहे,त्यांची जागा घेण्यासाठी नाही.बॉट्स इतर रोबोट्ससाठी गोंधळात टाकणार्या परिस्थितीत ऑपरेट करू शकतात.
व्यावसायपद्धतीत आमुलाग्र बदल
गायीच्या शेणापासून वेगळ्या केलेल्या हायड्रोजनवर ही कार चालणार आहे. एवढेच नाही तर ही कार सर्व इंधनांवर चालू शकणार
नवीन वर्षांत वाहन खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अतिरिक्त खर्चाचा भूर्दंड बसू शकतो. वाहन कंपन्यांना उत्पादनात येणारा ज्यादा खर्च कंपन्या ग्राहकांकडून वसुल करत आहेत.
मोबाइलला तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत असताना एक नवीन शोध लावला आहे. जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'रोयोले' या कंपनीने लाँच केला आहे.