(Ladhidevi Ramdhar Maheshwari Night College) राजस्थानी संमेलन शैक्षणिक संस्थेच्या लधिदेवी रामधर माहेश्वरी नाईट कॉलेज ऑफ कॉमर्सने दि. २२ फेब्रुवारी रोजी "सेव्ह फूड" या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. हा सादरीकरणाचा कार्यक्रम मालाड पश्चिम येथील पोलिस चौकीसमोरील हनुमान मंदिराजवळ आयोजित करण्यात आला होता. डीएलएलई विस्तार समन्वयक डॉ. सूर्यभूषण मिश्रा आणि प्रा. श्वेता चावडा यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रीती ओझा आणि फील्ड समन्वयक प्रा. सुलभा रावराणे तसेच आरएसईटी व्यवस्थापन सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार प
Read More
'भूल भुलैय्या' या चित्रपटाच्या दोन यशस्वी भागांनंतर आता भूल भूलैय्या ३ हा चित्रपट दिवाळी निमित्त प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडतेच पण त्याहून जास्त आवडली ती यातील गाणी खासकरुन 'आमी जे तोमार' गाणं. नुकतंच या गाण्याची तिसऱ्या भागातील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. डान्सिंग क्विन माधुरी दीक्षित आणि ओरिजनल मंजुलिका यांनी एकत्रित एकाच स्टेजवर आमी जे तोमार या गाण्यावर नृत्य केलं. शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘आमी जे तोमार ३.o’ या गाण्यावर त्यांनी या दोन्ही अभिनेत्रीं
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एमडीएच व एव्हरेस्ट या मसाला कंपन्यांच्या कारखान्याची झडती घेण्यात आली. परंतु बहुतांश मसाल्याच्या नमुन्यात 'एथिलीन ऑक्साईड ' मिळाले नसल्याचे नियामक मंडळाने सांगितले आहे.
पुन्हा एकदा एव्हरेस्ट व इतर मसाला कंपन्या अडचणीत आल्या आहेत. भारतीय मसाला मंडळाने हाँगकाँग येथे मसाल्याची छाननी करण्यात आल्यावर इथीलीन ऑक्साइडचे प्रमाण मिळाल्यावर नवी चौकशी सुरू केली आहे. भारतातील उत्पादनाचे ' क्वालिटी चेकिंग ' सुरू करण्यात आले असून मसाला कंपन्यांची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
आता मसाला कंपन्या एमडीएच, एव्हरेस्ट पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. जागतिक स्तरावर या कंपन्या रडारवर आल्या असताना पुन्हा एकदा न्यूझीलंड देशाने मसाला भेसळ प्रकरणी या मसाल्यांची चौकशी करण्याचे ठरवले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील अडचणीत वाढ होत असताना न्यूझीलंड देशाने मसाल्यातील घातक पदार्थांवर आक्षेप घेत याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय मसाला कंपन्यांच्या युएसमधील शिपमेंट (निर्यात)अतिरिक्त हानिकारक पदार्थांचा वापर व कथित दूषित भेसळीच्या आरोपांमुळे नाकारल्या गेल्या आहेत. २०२१ पासून सातत्याने या भारतातील मसाल्याची निर्यात युएसमध्ये रोखल्या गेल्या होत्या. यामध्ये युएस रेग्युलेटरी आकडेवारीनुसार या नाकारलेल्या शिपमेंटमध्ये आतापर्यंत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाँगकाँगनेही मागच्या महिन्यात एमडीएच व एव्हरेस्ट या भारतीय मसाल्याच्या विक्रीवर बंदी घातली होती.
जागतिक पातळीवरील भारतीय मसाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने भारत सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. भारत सरकारने इथिलिन ऑक्साईडचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय निर्यातीत तयार केलेल्या मसाल्यावर आता निर्बंध घातले आहेत. मसाल्यावर आता सरकारची करडी नजर असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात केलेल्या भारतीय मसाल्यात घातक केमिकल्सचा वापर केला जात असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अहवालात केला गेला होता.विशेषतः एमडीएच व एव्हरेस्ट मसाला या उत्पादनावर आरोप झाल्याने भारत सरकार अँक्शन मोडवर आले आहे.
हि दोस्ती तुटायची नाय’ हे गाणं खऱ्या अर्थाने ज्या मित्रासाठी साकारलं त्याच्यासोबत म्हणजेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत (Laxmikant Berde) पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता हाती असताना, गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे,” अशी टीका नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. आता यावर कोणी म्हणेल की, खरंच २५ वर्षांत मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना, काहीच कामे झाली नाहीत का? तर तसे नाही. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत विविध प्रकल्प राबविले गेले खरे.
अभिनेत्री अक्षया नाईकनं "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती या नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे . लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे, नुकतेच या नाटकातील अक्षयाचा लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील स्वानंदी टिकेकर हे नवे पात्र साकारताना दिसणार आहे.
२०१७ साली वीरमरण आलेल्या प्रसाद महाडिक यांच्या पत्नीने पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या ३१व्या वर्षी लष्करात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या छोट्याशा प्रवासाची कहाणी रंजक आहे.