Chardham Yatra 2025 : हजारो वर्षांची परंपरा, अपार श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यात दिव्यत्वाची प्रचिती घडवणारी यात्रा म्हणजे चारधाम यात्रा. हिमालयाच्या कुशीत वसलेली बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चार धामं म्हणेज भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रतीक. सनातन धर्मात चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर या यात्रेची सांगता झाली होती. आणि आता पुन्हा अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर २०२५ च्या चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज विधीव
Read More
Supreme Court दिल्लीतील तीन मंदिरांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. या तीन मंदिरातील दिल्ली विकास प्राधिकरणाने हतोडा चालवण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, संबंधित तीन मंदिरांच्या व्यवस्थाप समित्यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी. काली बारी मंदिर, अमरनाथ संस्था, श्री बद्रीनाथ संस्था या मंदिर संस्थांवर हतोडा चालवण्याबाबतची नोटीस जारी करण्यात आली.
१७ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराची दारं बंद झाली आणि या वर्षीच्या म्हणजेच २०२४ च्या उत्तराखंड चार धाम यात्रेची सांगता झाली. हे चार धाम कोणते आहेत आणि त्यांची यात्रा का केली जाते जाणून येऊया या व्हिडिओतून
(Dharavi) जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
उत्तराखंडच्या गढवाल विभागात मुसळधार पावसामुळे रविवार, दि. 7 जुलै रोजी चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथ-विष्णू प्रयाग राष्ट्रीय महामार्गाजवळ दरड कोसळल्याने रस्ता ठप्प झाला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. तर उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' "उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
अथर्ववेद हा वैद्यकशास्त्राचा विश्वकोश आहे. चारही वेद वैद्यकशास्त्राच्या विविध पैलूंच्या संदर्भाने परिपूर्ण आहेत.जग झपाट्याने बदलत आहे, पण जेव्हा आपण वेदांकडे पाहतो तेव्हा माहितीची समृद्ध खाण आपल्याला गवसते. त्यामुळे अथर्ववेद हा आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ शकतो, असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि द्वारकेतील शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी नरसिंहपूर येथे वैदिक मंत्रोच्चारात समाधिस्त करण्यात आले
५ ऑगस्टला पार पडणार राम मंदिर भूमिपूजन सोहळा!
पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य पुजाऱ्यासह केवळ २८ जणांना उपस्थितीची मंजुरी
घोड्यावर मांड ठोकणे हे जसे कौशल्य आहे, तसे नोकरशाहीकडून जनतेची कामे करून घेणे हेदेखील महाकौशल्याचे काम.नोकरशाहीवर नियंत्रण ठेवणे राज्यकर्त्यांना दिवसेंदिवस कठीण जात आहे.
केदारनाथला पोहचल्यानंतर मोदींनी बाबा केदार मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ध्यान धारणा केली. यावेळी पुजाऱ्याने त्यांना रुद्राक्षची माळ घालत व कपाळी चनदांचा टिळा लावत मंदिराच्या वतीने स्वागत केले.