मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी सज्ज होतो आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली होती. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)ने दिली. सोमवार, दि.२४ जून रोजी या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
Read More
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो ३चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी लवकरच लोकांसाठी खुला होणार आहे. भारतीय रेल्वेच्या संशोधन डिझाइन आणि मानक संघटना (RDSO) ने कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी सुमारे २ ते ३ आठवडे चालेल, त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रवासी सेवा सुरू करण्याच्या परवानगीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडे संपर्क साधेल. सीएमआरएसकडून परवानगी मिळाल्यानंतर, सुरक्षा नियम आणि ऑपरेटिंग मानकांचे पूर्ण पालन सुनिश्चित के
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीवरील व्याजदर १ ऑक्टोबरपासून वाढवण्यात आले आहेत. हे व्याजदर ६.५% वरून ६.७% पर्यंत वाढवले आहेत. दरमहा २ हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांनंतर जवळपास १.४२ लाख रुपये मिळतील. त्यामुळे आरडीच्या माध्यमातून आता सहजपणे मोठा फंड तयार होऊ शकतो.
भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षपदांतर्गत, ऊर्जा संक्रमण कार्यगटाची दुसरी बैठक गेल्या रविवारी गांधीनगर इथे पार पडली. त्यात जागतिक तापमानवाढ आणि त्यावर समाधान देण्यासाठी करावयाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताच्या सध्याच्या पर्यावरणीयरक्षणाच्या कार्यक्रमाकडे पाहिल्यास २०५० पर्यंत हरितगृह वायुउत्सर्जनात ४० ते ७० टक्के घट होऊ शकते, असे चित्र दृष्टिपथास आहे. त्याविषयी...
रवी चौधरीने छत्रपती संभाजीनगरसह देशातील अनेक शहरांत चार लाखांहून अधिक वृक्षांची केवळ लागवडच केली नाही, तर ती जगवलीसुद्धा. अशा या ‘ट्री मॅन’ रवी चौधरीच्या हरित स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...
कचरा हा शहर आणि ग्रामीण परिसराला भेडसावणारा मोठा प्रश्न बनत चालला आहे.असे असले तरी दिवसेंदिवस विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक समस्यांची उत्तरे शोधत आहोत. कचर्याचे योग्य नियोजन करणे हे सरकार समोरचे मोठे आव्हान आहे. पण अशातच गोव्यातील साळीगावमध्ये कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक मोठा प्रकल्प उभा आहे. गोवा स्थापनादिना निमित्त या प्रकल्पाचा आढावा घेणारा हा लेख...
दिल्ली येथील गाझिपूर फूल मंडईमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांशी संबंधित तपास अहवाल दिल्ली पोलिसांना ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ अर्थात ‘एनएसजी’ने नुकताच सादर केला आहे. त्यामध्ये सापडलेल्या स्फोटकांचे ‘पाकिस्तान कनेक्शन’ असल्याचे पुढे आल्याचे समजते.
परळीतील वैजनाथ मंदिरानंतर अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिरदेखील ‘आरडीएक्स’ने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. परळी येथील वैजनाथ मंदिरानंतर अंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिरालाही अशा प्रकारच्या धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.