shahrukh pathan

गेले ३० वर्ष सेवेत असणारी गोदावरी एक्सप्रेस बंद !

गेल्या ३० वर्षांपासून सेवेत असणारी गोदावरी एक्सप्रेस दि. १३ नोव्हें. पासुन बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड ते मुंबई असा या एक्सप्रेसचा प्रवास होता. या गाडीच्या जागी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते धुळे ही नवीन ट्रेन सुरु केली आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि या भागातील सर्वसामान्य प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथून सोडण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेने के

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121