ITI कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम' अर्थात 'ट्रेन द टीचर्स' या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
Read More
मुंबई : कोरोनाकाळात मुंबई महापालिकेच्या सभा ऑनलाईन व्हायच्या. त्यात कुणाला बोलायला द्यायचे, कुणाला नाही, हे महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ठरवायचे. विरोधकांचा माईक म्यूट करून उबाठा ( UBT ) गटाने, बेघरांसाठीच्या राखीव भूखंडावर उर्दू भवन उभारण्याचा प्रस्ताव मांडला. तत्कालीन स्थायी सभापतींनी साहाय्यक आयुक्त स्तरावर तो तातडीने मंजूर करून घेतला. दडपशाही मार्गाने ‘आयटीआय’चा प्रस्ताव गुंडाळण्यात आला, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. भायखळ्यातील ‘शेल्
( ITI )काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरण करून देखील आदिवासींसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेत असल्याचे २०२३ सालच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.
Har Ghar Durga Mission हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच हर घर दुर्गा या अभियानाची संकल्पना उदयास आली.
'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'ने नवीन पदभरतीकरिता अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेनुसार 'इंडियन रेअर अर्थ लिमिटेड'अंतर्गत आयटीआय उत्तीर्णाना काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तर तरुणांनो नोकरी करायची आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
मुंबईतील आग्रीपाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) राखीव असलेल्या जागेचे आरक्षण बदलून तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा घाट तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या जागेवर उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन उभारण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या अथक परिश्रमातून भावी पिढी घडत असते. आजच्या करिअर मार्गदर्शन उपक्रमातून कोणत्याही शाळेने ५० विद्यार्थ्यांना एकत्र आणून एखादे कौशल्य आत्मसात करण्याचे ठरवले, तर त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करणार असून, मुलांना स्वप्न बघण्याचा, उंच भरारी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पंखांना बळ देण्याची जबाबदारी शासनाची आहे.
दहावी-बारावीनंतर काय पुढे काय, हा प्रत्येक विद्यार्थ्याला सतावणारा प्रश्न. त्यातील अनेकजणांना वेळीच मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांची करिअर निवड चुकते आणि भविष्यात अनेक संधींना मुकावे लागते. ही बाब ध्यानात घेऊन कौशल्य विकास विभागाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जात आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य सेवा महासंचालनालयातील ६४ पदांवरील तब्बल ४८७ जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरु करण्यात येणार आहे.
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
करन्सी नोट प्रेस, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याभरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, आयटीआय ते पदवीधरांना या भरतीच्या माध्यमातून नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १८ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.
'कोचीन शिपयार्ड लिमिटेड' अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'मधील रिक्त जागांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.
चित्रकलेचे कुठलेही शिक्षण न घेताही त्याने हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत चित्रकला क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया ऋषिकेश संतोष डंबाळे याच्याविषयी...
राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) 'पीएम स्कील रन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील तरुणांना कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांना सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
गेल्या दशकात ‘कौशल्य विकास’ हा विषय शासन-प्रशासन स्तरावर धोरणात्मक प्राधान्याचा राहिला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकारने केंद्र स्तरावर ‘कौशल्य विकास मंत्रालया’ची स्थापना केली. त्यापाठोपाठ २०१५ मध्ये ‘कौशल्य विकास धोरणा’ची घोषणा करून अंमलबजावणी केली व त्यातूनच देशांतर्गत कौशल्य विकासाला चालना मिळत गेली, त्याचाच या लेखात घेतलेला हा आढावा.
टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC) मध्ये 'आयटीआय' धारकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवार निवडले जाणार आहेत. लिफ्ट तंत्रज्ञ (Lift Technician) पदाच्या मुलाखतीसाठी उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असावे. तसेच, मान्यताप्राप्त संस्था / NCVT प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित लिफ्ट उत्पादकासह किमान पाच वर्षांचा नोकरीचा अनुभव असावा.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त शासकीय आयटीआयमध्ये 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम' राबविणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि परिवर्तनात आपल्या साहित्यातून अमूल्य योगदान दिले असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असेही लोढा यांनी सांगितले.
कायदेशीर मार्गाने गोरक्षण करण्यासाठी, त्याने स्वतः वकील बनण्याचा निश्चय केला. जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील युवा गोरक्षक वैभव किरण जाधव याच्याविषयी...
चित्रं तर लहान मुलेही काढतात, त्यात काय विशेष? अशा गोष्टी बोलल्या गेल्या. परंतु, तरीही त्याने माघार घेतली नाही. जाणून घेऊया चित्रकार सागर विष्णू हांडोरे याच्याविषयी...
इतिकासकालीन विविध दस्तावेजांचा, नाण्यांचा ऐतिहासिक ठेवा बंदिस्त न राहता, लोकाभिमुख व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करणार्या संतोष चंदने यांच्याविषयी...
कौशल्य विकास प्रशिक्षणाला सरकारने उद्योगाला जोडण्याची तयारी चालविली आहे. हे धोरण स्वागत करण्यासारखेच आहे. पण, त्याचा विचार अजूनही काही अंगांनी व्हावा, असे वाटते.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) भेट देऊन त्याची पाहणी केली. द सॉल्ट एव्हिएशन व कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे सुरू असलेल्या एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेन्ट फिटर या व्यवसायाला त्यांनी भेट दिली.
लोकांना ‘रिकामा टाईमपास’ वाटणारी आवड आता त्यांची आणि कुटुंबाची ओळख बनली आहे. सतत अपयश, धरसोड सहन करूनही चित्रकला जगणार्या सुरक्षारक्षक प्रदीप शिंदे यांच्याविषयी...
‘शिंदे’ हे उपनाम कसे निर्माण झाले? त्यांची व्युत्पत्ती कशी झाली असावी? ह्या विचाराने इतिहास वाचन सुरु केले त्यावेळी लक्षात आले की, महाराष्ट्रात असलेली ९६ कुळे त्यातील ४ कुळे दक्षिण भागातून आलेली आहेत व शिंदे हे घराणे नागवंशीय असून ते एक प्राचीन परंपरा सांगणारे घराणे आहे.
राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये (आयटीआय) झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी
कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानपरिषेदमध्ये माहिती, राज्यात तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्येही आयटीआयचे कोर्स सुरु करण्यास परवानगी
फक्त २ हजारात बनवायचे आयटीआयचे बनावट प्रमाणपत्र
आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ही समकक्षता देण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.