जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका वाजत आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. भारताने जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनून इतिहास रचला आहे. नीति आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.
Read More
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा कायम असलेला विश्वास यातून अधोरेखित होतोच. शिवाय भारताबद्दल जग किती सकारात्मक आहे, याचेच हे द्योतक!
'सावनी' नंतर आता गुहागर किनाऱ्यावर सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'रेवा ' या मादी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा 'लोकेशन सिग्नल' २२ जून रोजी बंद झाला आहे. सॅटलाईट ट्रान्समीटरची बॅटरी संपल्यामुळे हे प्रसारण थांबले असावे असे वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाउंडेशन'ने सांगितले. गुहागर पासून मंगळूरच्या सागरी परिक्षेत्रापर्यंत या मादी कासवाने प्रवास केला होता. 'रेवा'ने आतापर्यंत २३२८ किमीचे अंतर कापले, तर ३३० मीटर पर्यंत खोल डुबकी मारली होती. 'रेवा'चे शेवटचे स्थान कारवार, कर्नाटकच्या किनाऱ्यापासून ९० किमी अंतरावर होते.
परकीय गंगाजळीमध्ये जगात भारत 600 अब्ज डॉलर्ससह (46 लाख, 80 हजार कोटी रुपये) आज चौथ्या क्रमांकावर आहे. 90च्या दशकात एक अब्ज डॉलर्सपेक्षाही (1700 कोटी रुपये त्यावेळच्या रुपयाच्या चलनदराप्रमाणे) कमी असलेली गंगाजळी आज लाखो कोटी रूपयांमध्ये आहे. ही परकीय गंगाजळी (फॉरेक्स रिझर्व्ह) एफडीआय, एनआरआयची (परदेशस्थ भारतीय) गुंतवणूक, ‘फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स’ची गुंतवणूक आणि व्यापारी नफा यातून तयार होते. परकीय गंगाजळी ही आवश्यकच आहे. ती किती प्रमाणात असावी, याचं काही निश्चित असं समीकरण नाही. पण, अचानक आयात वाढली कि
सुमारे ११० दिवसांच्या अंतरानंतर, भारतात कोरोनावायरसचे १२,००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आले. तसेच, दैनंदिन प्रकरणांमध्ये ३८.४ टक्के वाढ नोंदवली गेली.
महाराष्ट्रातील सध्याची स्थिती बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता करण्याची अजिबात गरज नाही असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात भीती पसरवणाऱ्या कुठल्याही वृत्तावर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी केले
सोमवार. २५ एपिल २०२२ रोजी १००० हून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली. १०११ एवढे नविन वेरिेएंट रुग्ण आढळले. तर शनिवारी १०९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली
मालदीवमध्ये सध्या 'दक्षिण आशियाई देशांची परिषद सुरू आहे. दक्षिण आशियाई देशांच्या संसद अध्यक्षांची चौथी शिखर परिषद आहे.
एसटी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना बढती प्रक्रियेमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.
विदेशात असो वा आपल्या देशात, माध्यमांची भूमिका ही सर्वार्थाने महत्त्वाची आणि केंद्रस्थानी राहिलेली. स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही माध्यमांनी समाज संघटनाचे, समतेच्या बीजांकुरणाचे महत् कार्य पार पाडले.