भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक पटकावत सर्व भारतीयांची मने जिंकली. त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे कॅप्टन रोहित शर्मा, रनमशीन विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि इतर सर्वच खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये क्रिकेट संघाचे कोच राहुल द्रविड याचंही योगदान अतिशय मोलाचं आहे. राहुल द्रविडची पुतणी मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने काकासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Read More
एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. विश्वचषकील प्रत्येक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर झालेला पराभव भारतीय खेळाडूंच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, अशा स्थितीतही भारतीयांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर केल्या आहेत. तर काही जणांना दुर्दैवाने कुणी त्यांना वाईट म्हणणारे मीम्स व्हायरल केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताच्या हातून विश्वचषक निसटल्यामुळे देशभरातील भारतीयांची निराशा झाली आहे. रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या डोळ्यांतून अश्रूधारा त्यामुळे भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्डकपचाअंतिम सामना हरल्यावाहू लागल्या. क्रिकेटपटू विराट कोहलीदेखील निराश होऊन परतताना दिसला. यावेळी त्याला त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने आधार दिल्या
एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरण्याची भारतीय क्रिकेट संघाची संधी यंदाही हुकली. रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून दारुन पराभव केला. भारताची झालेली ही हार प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावून गेली. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच समाज माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया...
विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पदरी पराभव आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा रंजक सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार देथी उपस्थित होते. यात किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खान सह सामना पाहण्यासाठी गेला होता. भारताच्या पराभवानंतर चाहते आणि कलाकार जरी निराश झाले असले तरी त्.नी भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. यात शाहरुख खान याचाही समावेश आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची स्पर्धा संपली असून अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पराभव जरी झाला असला तरी प्रत्येक भारतीय सर्व क्रिकेटपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यांच्या खेळाचे कौतुक सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या भावना समाज माध्यमावर पोस्ट करत व्यक्त होत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले असून चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील तुम्ही खेळत राहा, अशी प्रोत्साहित करणारी पोस्ट अमिताभ यांन
जगातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत- ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याकडे लागले आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना अहमदाबाद येथे रंगणार असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना पाहण्यासाठी हजर राहणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीसाठी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील होते. आता रजनीकांत यांनी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याची भविष्य
सुप्रसिद्ध फुटबॉलस्टार डेव्हिड बेकहम सध्या एकदिवसीय विश्वचषक सामने पाहण्यासाठी भारतात आला आहे. डेव्हिड भारत विरुद्ध न्युझीलंड हा उपांत्य फेरीचा सामना पाहायला वानखेडेवरही उपस्थित होता. भारताला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या डेव्हिडचे कौतुक कलाकारांकडून केसे जात आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याने डेव्हिडला खास मन्नतवर येण्याचे आमंत्रण देखील दिले होते.
एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्याकडे सध्या संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चुरशीची लढत १९ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. अहमदाबादयेथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपसाठीचा थरार पाहायला मिळणार आहे. अनेक कलाकारांसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील क्रिकेटप्रेमी आहे. आणि भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याबद्दल त्याने रेडिओ मिरचीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. सिद्धार्थने यावेळी भारतीय क्रिकेट संघाला एक सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "माझी इच्छा आहे की त्या ऑस्ट्रेलियाची अशी
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रिकेटप्रेमी अहमदाबादला पोहोचत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेऊन विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर वर्ल्डकप साठी भारत पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईवरून गुजरातसाठी दोन विशेष एक्स्प्रेस सोडल्या जातील. पश्चिम रल्वेने हे नियोजन केले आहे. क्रिकेट मॅचसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची यंदा हि पहि
आज संपणार शाश्त्री-कोहली युग: टी-२० वर्ल्ड मध्ये नामिबिया सोबत भारताची आज शेवटची लीग मॅच
विश्वचषक सामन्यासाठी भारताकडून केवळ एकच पंच निवडला गेला आहे
विराट कोहलीला २०१९ विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा नुकताच त्याने रांचीत एका कार्यक्रमात केला.
रशिया येथे सुरु असलेल्या फीफा विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात 'अ' समूहात उरुग्वे आणि इजिप्ट यांच्यात लढत होईल. इजिप्टचा संघ तब्बल २८ वर्षांनंतर फीफा मध्ये खेळणार आहे, त्यामुळे हा सामना महत्वाचा ठरेल. मात्र दुखापत झाल्यामुळे संघातील प्रमुख खेळाडू मोहम्मद सालाह याच्या खेळण्याविषयी अजूनही खात्री नाहीये.