२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसारन व्हॅलीमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना ठार मारण्यात आले, तर २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.
Read More
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
भारतीय संतपरंपरेतील संत शिरोमणी, थोर रामभक्त गोस्वामी तुलसीदास यांचे उत्तर भारतातील योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे. त्यांचे ‘रामचरितमानस’ हिंदुस्थानमधील संस्कृतीत जागरणाचे अधिष्ठान आहे. “संत तुलसीदास झाले नसते, तर उत्तर भारतात आज जी हिंदू धर्म तीर्थक्षेत्रे, शिल्लक आहेत ती राहिली नसती,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व पाश्चात्य विद्वान संशोधक सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी अधोरेखित करून ठेवले आहे. ‘रामचरितमानस’ अशा अनेक काव्यरचनांतून गोस्वामी तुलसीदासांनी श्रीराम आणि हनुमानाचे गुणसंकीर्तन केले. भक्
तुळशीला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत खूप महत्व आहे. त्यामुळेच तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा सुद्धा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. तुलसी विवाह कसा आणि का साजरा केला जातो? आणि यावर्षी तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना आता मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळणार आहे. कारण मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणात एकूण ५.३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या साठवण क्षमतेत घट झालेली आहे.
श्री तुलसीदासांची ‘रामकथा’ प्रासादिक आहे, म्हणून ती एवढ्या वर्षांनंतर देखील जनमानसांत तरली आहे, त्यांना आनंद देते आहे. अशा रचनांना आता आपण ‘क्लासिक’ म्हणतो. भारत हा श्रद्धावानांचा देश आहे. येथील जनमानस कोणी कितीही कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तरी ते निष्फळ झाले आहेत. या रचनेला पूर्वग्रह बाजूला सारून विमल मनाने वाचण्याची आवश्यकता आहे. यातला अंशभर तरी प्रसाद आपल्या रचनेत उतरला, तरी मोठमोठ्या साहित्यिकांनी स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे. येत्या रामनवमीनिमित्त श्रीमद्गोस्वामी तुलसीदासविरचित ‘श्रीरामचरितमानस’चे
पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा लोककलेतून सादर करणारा वासुदेव आपण पाहिलाच असेल. लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मंत्र जपत शतकांपुर्वी महाराष्ट्रात लोककलांची निर्मिती झाली. पण याचं महाराष्ट्रातील काही लोककलांचे अयोध्येशी राममंदिरांशी आणि रामकथेशी संबध आहेत. आजही गावखेड्यात दोन माणसं एकमेकांना भेटल्यावर 'राम राम' म्हणून अभिवादन करतात. त्यामुळे रामकथा ही मराठी जनमानसात आणि भावजीवनात खोलवर रुजलेली आहे. ज्याची पाळमुळं आजही लोककलांच्या माध्यामातून आपल्या समोर येतात. महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव मानल्या जाणाऱ्या शाहिर
हनुमान चालीसा वाचून दाखवण्याच्या भरात संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत चक्क रामदास स्वामींनी रचलेले मारुतीस्तोत्र म्हणून दाखवले
भारतातील इस्लामी राजवटीत लोक रामायण विसरत असताना गोस्वामी तुलसीदासांनी सोप्या भाषेत ‘रामचरितमानस’ रचून उत्तर भारतातील प्रत्येक घराघरात रामकथेचे पुनरुज्जीवन केले. त्याची निर्मिती ९६६ दिवसांत पूर्ण झाली आहे. तुलसीदासांनी अयोध्या आणि वाराणसीपासून चित्रकूटपर्यंतच्या सर्व ठिकाणांना भेट दिली होती, जिथून ही कथा जोडलेली आहे. आजही या ठिकाणी रामायण काळातील अनेक पुरावे सापडतात.
बॉलीवूड ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान अटकेमुळे भारतीय राजकारणात मोठी खळबळ
पन्नासपेक्षा अधिकांचा बळी घेणाऱ्या दिल्लीतील दंगलीत सर्वाधिक नुकसान हिंदूंचे झाले व सर्वाधिक धुमाकूळ मुस्लिमांच्या दहशतवादी गटाने घातला. तरीही डाव्या डबक्याची पैदास असलेल्यांनी हिंदूंवरच निशाणा साधण्याचे काम केले. तसेच कितीतरी वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या हिंदूंना ‘मारेकरी’ आणि मुस्लिमांना ‘मासूम’ ठरवण्यासाठीच राबल्या.
गेल्यावर्षीची सरासरीही ओलांडली : तलावांत ८७ टक्के जलसाठा
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून गबार्ड यांनी गुगलला तब्बल ५ कोटी डॉलर्सची नोटीस बजावली आहे.
विक्रोळीच्या शुश्रूषा सुमन रमेश तुलसीयानी रुग्णालयामध्ये १७ फेब्रुवारी रोजी अतिशय व्यापक स्वरूपाचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. . त्याचा घेतलेला हा आढावा...
हिंदू अमेरिकन तुलसी गॅबार्ड या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक असताना आता भारतीय-अमेरिकन कमला हॅरिस यासुद्धा राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. त्यांच्याविषयी थोडेसे...
भारतीय हिंदी चित्रपटांमध्ये 'भयपट' चित्रपटांची ओळख करून देणारे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे शनिवारी मुंबई येथे निधन झाले.
आजवर कोणी हिंदू अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार झालेला नव्हता. बहुधा ख्रिश्चन नसलेलाही कोणी अध्यक्ष अमेरिकेला मिळालेला नाही. म्हणूनच तुलसीला तशी संधी मिळाली, तर ती पहिली हिंदू उमेदवार असेल आणि निवडून आलीच तर पहिलीच महिला व पहिलाच हिंदू अध्यक्ष, असा अपूर्व योगायोग घडून येऊ शकेल.
आपल्या संस्कृतीची, धर्माची ओळख थेट महासत्तेच्या शीर्षपदावर विराजमान होण्याची चाहूल लागल्यावर आनंदाचे स्मित चेहऱ्यावर येणारच. आपल्यालाही तुलसी गॅबार्ड यांच्याविषयी जाणून घ्यायचे असेलच ना?
हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी निधन झाले
भगवंताची भक्ती करायची, तर दीनवाणे होण्याची गरज नाही. भक्ती करायची, तर ती हनुमानाने केली तशी करावी. अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामीकार्यात हात जोडून तत्पर असणे, हे हनुमंताकडून शिकायचे आहे.
'बांगलादेशातील अल्पसंख्यांक' या अक्षय जोग यांच्या सदरातील हा ९ वा लेख