(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दि. ११ ते दि. १९ जानेवारी या कालावधीत ‘सेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. समाजाला (कुटुंबांना) रा. स्व. संघाची ओळख व्हावी, संघकार्याची (सेवाकार्यांची) माहिती मिळावी व प्रत्यक्ष संघ/सेवा कार्यातील त्यांचा सहभाग वाढीस लागावा, तसेच सेवा वस्तीतील कुटुंबांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेस पूरक सहकार्य ‘कुटुंब प्रबोधन गतिविधी’तील ( Kutumb Prabodhan Gatividhi ) दोन उपक्रमांमधून मिळून त्यास चालना मिळावी, असा हेतू यामागे होता. तसेच ‘कुटुंब प्रबोधना’च्या वेगवेगळ्या आयामांच्या विस्ताराचाही
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'अटल' उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कुर्ला येथे बेस्ट बस दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील रहदारीच्या ठिकाणांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी अनधिकृत वाहने, पदपथावर लावण्यात येणारी अनधिकृत दुकाने आणि अनधिकृतरित्या उभारण्यात येणारे व्यवसाय यांचा विळखा मुंबईतील रस्त्यांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात अशी अनधिकृत कारवायांमुळे स्थानकांकडे जाणारे रस्ते निमुळते झाले आहे. अशातच बेस्ट चालकांना या स्थानकांच्या परि
पुनीत सागर अभियानांतर्गत डोंबिवली पूर्व येथील आयरेगावमधील तलाव आणि त्याचा परिसर स्वच्छ करण्याचे अभियान डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर आणि धनाजी नाना चौधरी या शाळांनी राबविले. या अभियानांतर्गत परिसरातून एक मेट्रिक टन कचरा काढण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या भारताने चंद्रयान- ३ चे यशस्वी उड्डाण केले. या विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहली उडान या ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रमाने विश्वविक्रम नोंदवला.
अंबरनाथ : मुंबईतील सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’यांच्यावतीने ’घडवू जीवन, करू प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ तालुक्यातील धारोळ जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, मीडिया संयोजक रवींद्र जाधव व शाळेचे मुख्याध्यापक बळवंत शेवाळे, उपशिक्षक शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश घुटे, कारा
देव देश प्रतिष्ठान : घाटकोपर येथील एच. जे. दोषी रुग्णालयाचे संचालक डॉ. वैभव देवगिरकर आणि 'देव देश प्रतिष्ठान'चे अध्यक्ष डॉ. रविंद्र कांबळे यांनी शनिवार, दि. ३ डिसेंबर रोजी 'दै. मुंबई तरूण भारत'च्या वडाळा येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
पर्यटन वाढीसंदर्भात शासनाकडून विविध उपक्रम
तान्हुलं जेव्हा रांगू लागतं, आधाराशिवाय बसू लागतं, आधार घेऊन उभं राहतं तेव्हा म्हणजे साधारण सहा ते आठव्या महिन्यात दुधाखेरिज अन्य आहार देण्यास सुरुवात करावी. ‘अन्न’ म्हटले म्हणजे लगेच घन आहार नाही, तर दुधापेक्षा दाट द्रवाहार या स्वरुपात सुरू करावे. यासाठी सर्वात प्रथम भाताची पेज देण्यास सुरुवात करावी.
सन २०२०मध्ये मागील दीड महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहशतवादी कारवायांमध्ये साठ टक्क्यांनी घट झाली आहे.
आहार-शरीराचे भरणपोषण करण्यासाठी, ऊर्जानिर्मितीसाठी, ताकद भरून काढण्यासाठी, झीज भरून नवीन पेशी निर्माण करण्यासाठी तसेच सुदृढ, सक्षम शरीर-मन आणि बुद्धीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध आहारघटक शरीरात जाऊन त्यांचे पचन झाल्यावर वरील सर्व कार्ये करण्यात उपयोगी पडतात. यासाठी सकस, पौष्टिक व नियमित आहार घेणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी ‘अन्न’ हे पहिल्या क्रमांकावर आहे. यातूनच त्याचे महत्त्व सिद्ध होते.
गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत सिद्धीविनायक युवा संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या क्षेत्रात टिटवाळा तसेच मुरबाड, शहापूर, वासिंद, आंबिवली, कल्याण या भागात उल्लेखनीय कार्य केले आहे.
यावर्षी गणपतीला पेढे-लाडूऐवजी शैक्षणिक साहित्य म्हणून प्रसाद आणावा,’ या ‘ओंकार’च्या आवाहनाला घरी येणार्या आप्तेष्ट मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला आणि येथूनच आमच्या उपक्रमाला सुरुवात झाली, असं म्हणायला हरकत नाही.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सीएसआर अर्थात खासगी क्षेत्राने बजावलेल्या सामाजिक उत्तरदायित्वासाठीच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन-तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकप्रतिनिधीचा वाढदिवस म्हटला म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व हितचिंतकांच्या उत्साहाला उधाण येते. तालुकाभर फ्लेक्स, बॅनर झळवकले जातात.