Delhi NRC

ठाणे जिल्ह्यात २४ तास अखंडित वीजपुरवठ्यासाठी ४ हजार ५०० कोटींचा आराखडा!

ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करून २४ तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे निर्देश कपिल पाटील यांनी दिले.

Read More

कल्याण पुर्वेतील अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

कल्याण पुर्वेतील अंजली हॉस्पिटलकडून तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

Read More

धक्कादायक : पाण्याअभावी कोयनातील वीजनिर्मिती बंद

साताऱ्यामधील कोयना धरणामध्ये केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक

Read More

वीज खात्याच्या अनागोंदी कारभाराचा बदलापूरकरांना फटका

वीजपुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकर संतप्त होत आहेत

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121