घातपाताची शक्यता ? असं म्हणून महाराष्ट्र सरकारला स्वतःची जबाबदारी कशी टाळता येईल ?कोट्यावधि लोकांची गैरसोय झाली त्रास झाला संपत्ती पासून सर्वच गोष्टीचे नुकसान झालं याला जबाबदार तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा आहे त्यामुळे उगाच अशी विधाने करून लोकांची दिशाभूल तुम्हाला करता येणार नाही https://t.co/cBX5an15Bu
— Ram Kadam (@ramkadam) October 14, 2020
स्वतःची जबाबदारी झटकत असताना #काँग्रेस नेते अपयशाचे सर्व खापर राष्ट्रवादीचे गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या माथ्यावर टाकत आहेत हे राष्ट्रवादीला मंजूर आहे का ?मुंबईत वीज जाण्यामागे घातपात असू शकतो ?
— Ram Kadam (@ramkadam) October 14, 2020
म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं अपयश ? https://t.co/cBX5an15Bu