२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
सावरकरांच्या नाट्यलेखनामागची भूमिका नेमकी काय होती ? | Unfiltered गप्पा with Akash Bhadsavle..
२७ मे २०२५
लेखक, विचारवंतांच्या भूमिकेत ‘अर्बन जंतांची’ सक्रीय फळी | Sant Sahitya | Hindutva..
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन काय? Maha MTB..
मयुरी हगवणेंचे आरोप, महिला आयोगाला पत्र! हगवणे प्रकरणात नेमकं काय घडतंय? Maha MTB..
धार्मिक स्थळांवर Namaz पठण! तणाव निर्माण करण्याचा एक संगठित प्रयत्न | Tirupati | Pune Maha MTB..
PM Narendra Modi यांनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची गोष्ट काय ? Maha MTB..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ’53व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकी‘चे आणि ‘विकसित कृषी संकल्प अभियाना‘चे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला...
बाललैंगिक शोषणाचे व्हिडिओ डाऊनलोड केले, म्हणून २००५ साली ले स्कॉर्नेक या फ्रेंच सर्जनला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याला सोडून देण्यात आले. पण, हीच मोठी चूक ठरली. कारण, पुढे २०१७ साली बाललैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी दरम्यान त्याने मान्य केले की, गेल्या २५ वर्षांत त्याने २९९ बालकांचे लैंगिक शोषण केले. या सगळ्या विकृतीची नोंद त्याने त्याच्या डायरीमध्ये केली होती. तसेच, डायरीत लिहिलेही होते की, तो खूप विकृत आहे, बाललैंगिक शोषण करणारा आहे, त्यातच तो खूश आहे...
मुंबईतील एका माजी मंत्र्याची आणि त्याच्या वडिलांची अवस्था सध्या ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशीच झालेली दिसते. मुंबई पालिकेत एक लाख कोटींची लूट करून ती पचवल्याच्या आनंदात असताना, एका प्रकरणाने त्यांच्या आनंदावर विरजण घातली. मिठी नदी स्वच्छता घोटाळा! तब्बल १ हजार, २०० कोटींच्या या घोटाळ्यात या पिता-पुत्राचा उघड सहभाग आजवर कुठेच सापडत नव्हता. ना कोणत्या कागदावर सही, ना मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली शिफारसपत्रे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्ष आपल्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या..
‘डरो मत...’ अशी डायलॉगबाजी काँग्रेस नेते राहुल गांधी टी-शर्ट घालून आणि दंड फुगवून नेहमी करत असतात. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर धादांत खोटे आरोप करणार्या राहुल गांधींनाच आपल्या डायलॉगचा विसर पडला असावा. त्यामुळेच न्यायालयीन कारवाईद्वारे राहुल गांधींना जेरीस आणणार्या सात्यकी सावरकर यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांना अखेर नथुरामचा आधार घ्यावा लागणे, हा गांधी विचारांचा पराभवच आहे...
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. तो साध्य होईल, यात कोणताही संदेह नाही. तसेच ‘विकसित भारता’त महाराष्ट्राचे मोलाचे योगदान राहील, हे निश्चित!..