तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! बारामतीत सर्वात कमी?

    07-May-2024
Total Views |
 
Voting
 
मुंबई : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडलं. या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. यापैकी बारामतीमध्ये सर्वात कमी तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
  
लातूर - ५५.३८ टक्के
 
सांगली - ५२.५६ टक्के
 
बारामती - ४५.६८ टक्के
 
हातकणंगले - ६२.१८ टक्के
 
कोल्हापूर - ६३.७१ टक्के
 
माढा - ५०.०० टक्के
 
उस्मानाबाद - ५२.७८ टक्के
 
रायगड - ५०.३१ टक्के
 
रत्नागिरी - सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
 
सातारा - ५४.११ टक्के
 
सोलापूर - ४९.१७ टक्के