तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत 'इतकं' मतदान! बारामतीत सर्वात कमी?
07-May-2024
Total Views |
मुंबई : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडलं. या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. यापैकी बारामतीमध्ये सर्वात कमी तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :