०८ जुलै २०२५
Saif Ali Khanची हजारो कोटींची प्रॉपर्टी 'शत्रू संपत्ती' म्हणून जप्त होणार? | MahaMTB..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या Girmitiya समुदयाचा इतिहास काय आहे? Maha MTB..
०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
११ जुलै २०२५
शशी थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून, थरूर यांनी ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने देशात आणलेल्या आणीबाणीचा निषेध करतानाच त्यावर कठोर शब्दांत भाष्य करत, भारताच्या इतिहासातील तो ‘काळा अध्याय’ असल्याचे स्पष्टपणे ..
१० जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला असून, भारत-नामिबिया दरम्यान चार महत्त्वाचे करार झाले. हा फक्त औपचारिक दौरा नव्हता, तर आफ्रिकेतील भारताच्या वाढत्या उपस्थितीचे ते द्योतक आहे. भारताने आफ्रिकेतील देशांसोबत ..
०९ जुलै २०२५
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे ..
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित ..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक स्थळे आहेत, ज्यांना ही कीर्ती प्राप्त होणे आवश्यक आहे, तर काहींना ती लाभली आहे. त्यापैकी एक म्हणजे वेरूळ येथील कैलास लेणी. या लेण्यांबाबत असणारे कुतूहल आजही कायम आहे. हे लेणी म्हणजे तत्कालीन स्थापत्य प्रगतीचा जिवंत नमुनाच! या लेण्यांच्या स्थापत्य सौंदर्याचा घेतलेला आढावा.....
कलाविश्वाचा झगमगाट म्हणजे यश, प्रसिद्धी आणि ‘ग्लॅमर’ असे एक समीकरण. पण, या झगमगाटामागे कित्येक कलाकारांचे मन झुंजत असते अपेक्षांच्या ओझ्याशी, इंडस्ट्रीमधील अस्थिरतेशी आणि अगदी खाऊन उठणार्या एकटेपणाशीही! मराठी कलाकार तुषार घाडीगावकर याने नुकत्याच आत्महत्येच्या उचललेल्या टोकाच्या पावलानंतर, पुन्हा एकदा सिनेसृष्टीतील पडद्यामागचा हा अंधार उजेडात आला. तुषारने संपवलेला जीवनप्रवास ही घटना केवळ एका कलाकाराचे दुःख नाही, तर संपूर्ण सिनेसृष्टीला विचारप्रवृत्त करायला लावणारा आरसा आहे...
नाटक कलाकाराचे चरित्र घडवते. त्याची सर्वांगीण प्रगती नाटकामुळे होते. जीवनातील विविध क्षेत्रांवर नाटकाचा प्रभाव पडतो, त्याचा फायदा नक्कीच कलाकाराला आयुष्यात सर्वत्र होतोच. बालनाट्यामध्ये भूमिका साकारणार्या कलाकारांच्या आयुष्यात नाटकाच्या प्रभावाचा त्यांच्याच भाषेत घेतलेला आढावा.....
आशिया खंडातील महासत्ता असण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन व्यापाराच्या मार्गे कूटनीतीचे जाळे पसरणार्या चीनला आजवर फक्त भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत त्याच्या सर्वांगीण प्रगतीने आशिया तसेच आशिया बाहेरही एक प्रमुख पुरवठादार सहकारी म्हणून उदयास येत आहे. भारताच्या या प्रगतीमुळे चीनची अस्वस्थता वाढली असून, विविध मार्गांनी भारताच्या प्रगतीला बाधा निर्माण करण्याचा चीन आटोकाट प्रयत्न करतो. चीनच्या या मार्गांचे आणि भारताची त्याबाबत रणनीती काय असावी याचा घेतलेला आढावा.....