२१ जानेवारी २०२५
इस्लामिक कट्टरपंथींकडून निघालेल्या संदलमध्ये औरंगजेब आणि ओवैसी बंधूंचा फक्त १५ मिनिटे असे लिहिलेले फलक झळकवण्याचा प्रकार जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोरा येथे घडला. दि. १६ जानेवारी रोजी निघालेल्या संदलचे फूटेज सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हिंदू ..
२९ नोव्हेंबर २०२३
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार दि. 30 नोव्हेबर रोजी रावेर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील ..
१८ ऑगस्ट २०२३
जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे...
०९ जानेवारी २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हा सत्तांतर कसं घडलं? यावर आत्तापर्यंत अनेक शिंदे गटातील नेत्यांनी किस्सा ऐकवला आहे. दरम्यान, आता जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. "एकनाथ ..
०२ जानेवारी २०२३
फडणवीस-शिंदे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. सत्तारांनी कारस्थानी नेत्याचं नाव सागांवे , असे आवाहन ही खडसेंनी ..
२३ डिसेंबर २०२२
जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग ..
१२ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमात घडलेली विशेष घडली ती म्हणजे गुलाबराव पाटील यांनी मंचावरून थेट अजीज नाझा यांची अजरामर ..
११ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. भाजपा (शिंदे गटाचे)शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. ..
१७ ऑक्टोबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आले असताना यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सगळ्यांची चौकशी होणार असून जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीतही वाढ होणार असल्याची शक्यता ..
०५ सप्टेंबर २०२२
"संजय राऊत यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार? त्यांची अवस्था म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशी आहे" अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
भारतीय टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये चांगली खेळी केली आहे. सूर्याच्या चांगल्या फॉर्ममुळे आता थेट मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफपर्यंतची मजल मारली आहे. आता फायनलसाठी मुंबई इंडियन्सचा vs गुजरात टायटन्स असा एलिमिनेटर सामना होणार आहे. यापुर्वीच सूर्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सूर्याची ही भावनिक पोस्ट व्हायरल झाली असून सूर्याचे चाहतेही पोस्टवर कमेंट करत आहेत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. २९ आणि ३० मे रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. परंतू, त्यांचा सिक्कीम दौरा हा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर मोदी सिक्कीमच्या जनतेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तसेच उर्वरीत दौऱ्यातील राज्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ते जाणार असून या राज्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत..
आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. गुरुवार, २९ मे रोजी त्यांनी परभणी येथे माध्यमांशी संवाद साधला...
मुंबईत पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारत हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस शहरात पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी २८मे रोजी पावसाचे प्रमाण कमी झाले. सांताक्रूझ वेधशाळेत १ मिमी आणि कुलाबा वेधशाळेत १७ मिमी पावसाची नोंद झाली...
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे ..