१९ ऑगस्ट २०२५
कॅमेऱ्याने विश्व टिपणारे फोटोग्राफर आपल्याला सगळीकडे दिसतात, परंतु त्यांच्या भावविश्वात सुरू असते एक आगळी वेगळी भ्रमंती. काळाच्या ओघात फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काय बदल झाले ? आजच्या तारखेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास होत असताना, फोटोग्राफी ..
नेमकं काय आहे हे प्रकरण, एआयच्या मदतीनं पोलिसांनी गुन्हेगाराच्या मुसक्या कशा आवळल्या, पोलिसांना ३६ तासांत हिट-अँड-रन प्रकरण उलगडण्यास एआयने कशी मदत केली?..
१८ ऑगस्ट २०२५
ट्रम्प-पुतिन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? झेलेन्स्कीसोबतच्या चर्चेत काय ठरलं? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
देशामध्ये काही डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एक नेरेटिव स्थापित केलाय. तो म्हणजे स्वातंत्र्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चं काहीच योगदान नाही. डॉ. केशव बलिराम हेडगेवार त्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. असहकार आंदोलन सुरू ..
चला फिरुया एसटीने भाग ५ : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
१६ ऑगस्ट २०२५
सीमेवर प्राणांची आहुती देत, देशाचे रक्षण करणारे आपले सैनिक. आपल्या कुटूंबापासून दूर राहून सण विसरुन सीमेचे रक्षण करतात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या सैनिकांना कुटूंबाचे प्रेम, जिव्हाळा पोहोचवतो, तो कुणाल सुतावणे. नमस्ते ..
स्वातंत्र्यदिन विशेष : जागतिक आव्हानांपुढे भारत कसा उभा राहिला? ऐका आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक गाळेधारकांना, धारावी पुनर्विकास प्राधिकरणाने एक नामी संधी दिलीये. या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यासायिकांना २२५चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता या घेता येणार ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी अनेक वादग्रस्त विषयांवर उघडपणे टीका-टिप्पणी करणे टाळतात. मात्र, कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भावी योजना जाहीर करुन देशातील षड्यंत्रांवर वज्रप्रहार केला. आता देशांतर्गत आणि बाह्य घडामोडींमुळे भविष्यात उद्भवणार्या ..
भारतीय रेल्वेने नुकतीच भारतातील पहिल्या हायड्रोजन संचलित ट्रेन कोचची यशस्वी चाचणी घेतली. याच पार्श्वभूमीवर जगभरात रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधन वापराबाबतचे नेमके निष्कर्ष काय आहेत, ते आजच्या लेखातून जाणून घेऊया.....
एकीकडे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत महिन्याकाठी वृद्धी होत असताना, भारतीय सर्वसामान्य गुंतवणूकदारांची खासगी कर्जरोख्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी आहे. यामागील एक कारण म्हणजे, कर्जरोख्यांविषयीची सर्वसामान्य गुंतवणूकदारांना असलेली शून्य किंवा अत्यल्प माहिती. म्हणूनच आजच्या लेखातून कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीविषयी केलेले हे मार्गदर्शन.....
एकनाथ रानडे आणि कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंद स्मारक या दोघांचा स्वतंत्र विचार करणे तसे अवघडच. एखादा सामान्य वाटणारा माणूस देशभक्तीने आणि समाजप्रीतीने भारला गेला, तर केवढे मोठे कार्य उभे करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ रानडे आणि त्यांनी उभारलेले कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद शिला स्मारक!’ आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या शीलास्मारकाच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण करणारा हा लेख.....
आजची ओळख ही एका भन्नाट माणसाची. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील पात्र जशी आपल्याला हसवितात, रडवितात, तसेच हे नवनाथ मामा. म्हणायला छत्री दुरुस्त करतात, पण पुण्याचे जाणकार. त्यांच्याविषयी.....
शुक्रवारचा नमाज पढणे अनिवार्य आणि सक्तीचे! जर नमाज पढला नाही, तर दोन वर्षे तुरुंगवास आणि तीन हजार रिंगित (लगभग ६१ हजार, ७८०) दंड भरावा लागेल. जर यातून सुटका हवी असेल, तर नमाज न पडण्याचे सबळ कारण देणे गरजेचे आहे, असा कायदा नुकताच मलेशियामधील मलेशियाई इस्लामिक पक्षानेे तेरेंगानु राज्यात केला. हे राज्य ९९ टक्के मुस्लीमबहुल आणि तसे मलेशिया हे अधिकृतरित्या इस्लामिक राष्ट्रच. इथे ६१.३ टक्के मुस्लीम, १९.८ टक्के बौद्ध, ९.२ ख्रिश्चन, तर ६.३ टक्के हिंदू धर्मीय राहतात...