११ ऑगस्ट २०२५
नुकतचं बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील पुनौरा धाम या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी सीतामातेच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपूजन केलं. यासाठी ११ नद्यांचं पवित्र जल आणलं गेलं होतं. रात्री मंदिरासोबतच सीताकुंड परिसर ५१,००० ..
हिंदू शिल्पकारांचा शतकानुशतकांचा वारसा – आजच्या हक्काच्या रणांगणात! भगवान विश्वकर्मांच्या चरणी आपले कौशल्य अर्पण करणारा हिंदू लोहार समाज, भारतीय संस्कृतीचा कणा आणि राष्ट्रनिर्मितीचा आधारस्तंभ आहे. तरीही आज जात पडताळणीतील अन्याय, आरक्षणातील वंचितपणा, ..
छत्रपती संभीजानगर जिल्ह्यात असणाऱ्या जागतिक वारसास्थळ यादीत वेरूळ, अजिंठा लेण्यांना स्थान आहे. त्यामुळे जगभरातून याठिकाणी वर्षभर पर्यटकांचा ओढा असतोच. मात्र या लेण्यांना लागूनच असणाऱ्या घृष्णेश्वर या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांची ..
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील ..
खालिद का शिवाजी या चित्रपटामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आणि इतिहासप्रेमी आक्रमक झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ३५ टक्के मुस्लिम समाजाची लोकं होती. त्यांचे ११ अंगरक्षक सुद्धा मुस्लिम होते. त्याच बरोबर मुस्लिमांसाठी राजांनी रायगडावर ..
सिनेमाचं परीक्षण आणि समीक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परीक्षण हे जाता जाता सिनेमाची नोंद घेणं. समीक्षा ही व्यापक संकल्पना आहे. परीक्षण ही वरवर कमेंट करण्याची गोष्ट आहे. परीचय करुन देण्याची गरज असते. तसं समीक्षेचं नाही. सिनेमाचं जिथे खोदकाम सुरु ..
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नेमके काय काय आरोप केलेत? त्यावर निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलं आहे? यावर इतर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात? राहुल गांधींनी केलेल्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे?..
गेली ४८ वर्षे ज्यांनी सिनेमा पाहिला आणि जगला. ज्यांनी सिनेमाचे विश्लेषण केले. २५ हजारांपेक्षा जास्त सिनेमा पाहून सिनेमाचे समीक्षण केले. २०२३चा सत्यजित रे स्मृती पुरस्कार नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला. वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून सातत्याने ..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
०६ ऑगस्ट २०२५
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
प्रसूती ही एक अशी प्रक्रिया, जी मानवीसृष्टीमध्ये सृजनाच्या अविष्काराचे दर्शन घडवते. पण, त्याचवेळी आई आणि बाळ या दोघांच्या आयुष्याला धोकाही असतो. म्हणून प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म मानले जाते. प्रसूतीची चर्चा करण्यास कारणीभूत ठरलेली एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे, ‘इन्स्टाग्राम’ मान्यताप्राप्त म्हणून नावाजलेल्या ‘फ्रीबर्थ’ पद्धतीचा अवलंब केल्याने एका महिलेला तिचे तान्हे गमावण्याची वेळ आली...
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर हौसले बुलंद झालेल्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत मात्र पानिपत झाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या, तरी अजून महाविकास आघाडीला काही सूर गवसलेला नाही. अंतर्गत सुंदोपसुंदीने मविआचे घटकपक्ष चांगलेच बेजार झाले आहेत. त्यामुळेच पक्ष रिकामा झाल्याने उद्धव ठाकरे यांना बंधुप्रेम आठवून त्यांचा कंठ दाटून येत असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले...
‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’नंतर आता ‘शिक्षण जिहाद’ नामक आणखीन एक भयंकर प्रकार मध्य प्रदेशातील शाळेत नुकताच उघडकीस आला. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, ते समजून घेण्याबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याच्या पाठ्यपुस्तकांतून नेमके कुठले धडे दिले जात आहेत, याबाबत सजग राहणेही तितकेच आवश्यक!..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका परिवाराला सत्ता केवळ स्वार्थासाठी उपभोगायची होती. त्यामुळे जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याबरोबरच काँग्रेस आणि तिच्या सहकारी पक्षांनी राष्ट्रहिताला कायमच दुय्यम लेखले. त्याची ते शिक्षा हे पक्ष आज भोगत आहेत. पण, ते मान्य न करता, आजही केवळ विध्वंसक राजकारण चालविल्याचेच..
मधुमेहावरील आहार याविषयी आहार व अॅयुप्रेशरतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध सांगतात की, मधुमेह हा एक वाढता जीवनशैली विकार आहे, जो मुख्यतः शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित योगिक व्यायामासोबत संतुलित आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. शाकाहारी आहार हा मधुमेहासाठी विशेष लाभदायक ठरतो...