राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आंवा, काजु, द्राक्ष या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. २५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार. तर, ३१ मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारांनी दिली.
Read More
"महाविकास आघाडी सरकारचे वाईन धोरण बरोबर होते, त्याने राज्यातील फळबाग शेतकऱ्यांना फायदाच झाला असता" असा साक्षात्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांना झाला आहे
कोरोनामुळे विक्रीअभावी साडेपाच महिने उलटूनही शेतात असलेल्या द्राक्षेबागा वाचवा अशी आर्त हाक येथील बाळासाहेब आवारे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शेतीविषयक प्रश्नांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासनही दिले.
शेतकरी महिलांचे जगणे म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्टच. त्या जगण्याचा संदर्भ घेऊन शेतकरी प्रतिमा मोरे यांनी शेतकरी महिलांसाठी कार्य करायचे ठरवले आणि त्यातून उभा राहिला ‘महिला द्राक्ष बागायत गट संघ...’
गुरुवारी सकाळी ७ वाजता निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.