नेहरू आणि एडविना यांच्या पत्रांमध्ये लपवण्यासारखं काय आहे? काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सोरोसच्या संस्थेवर सदस्य का आहेत? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून
Read More
जगाच्या पाठीवर रोजच काही ना काही अनोख्या घटना घडत असतात. पण, त्यातल्या काही घटना जागतिक बातमीचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी जर्मनीत घडलेल्या अशाच एका घटनेने जगाचे आणि खास करून, भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सरकारने पारंपारिक तसेच रिन्यूएबल एनर्जी, डिफेन्स,ऑटोमेशन अश्या उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५१००० तरूणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हे उद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत.
तीव्र हवामान बदलामुळे आफ्रिकेत रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. आफ्रिका खंडातील मलावी या देशामध्ये १९९८ पासून ‘कॉलरा’ची साथ कायम आहे. ‘कॉलरा’ म्हणजे ‘व्हिब्रिओ कोलेरी’ या जीवाणूने दूषित अन्नपाण्याने होणारा तीव्र अतिसाराचा आजार. या रोगाचा पहिला उद्रेक १९९८ साली नोंदवण्यात आला होता. ‘कॉलरा’चा संसर्ग मालावीतील दक्षिणेकडील पूरग्रस्त जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी सध्या देशाची राजधानी लिलोंगवे ही ‘कॉलरा हॉटस्पॉट’ बनली आहे. गंभीर बाब अशी २०२१ मध्ये दोन वर आलेली रुग्ण संख्या गेल्या
रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
राज्यातले सरकारी कर्मचारी पेंशन योजने संदर्भात २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी राज्यसरकार विरोधात संप पुकारणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. निवृत्तीचं वय ६० वर्षे आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून रखडलेल्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी हा संप करण्यात येणार आहे.
‘अंधाराचं बेट’, ‘परवाना’, ‘न मिळालेली पत्रे’ अशा प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांतून स्वत:चा ठसा उमटवून विविध कलाप्रकारांमध्ये नवीन प्रयोग करणारा अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार श्रीकांत प्रभाकर भिडे यांच्याविषयी...
भारतीय लष्कराच्या अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (ओटीए) इतिहासात शनिवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.