America double game भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे दिले, तरी अमेरिकेकडून त्या देशावर कोणत्याही कारवाईची शक्यता नाहीच. कारण अफगाणिस्तान, रशिया, चीन, इराण आणि भारतावरही नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानी भूमीचा आणि हल्ल्यांसाठी विमानतळांचा वापर करता येतो. परिणामी भारताला दहशतवादाची लढाई स्वबळावरच लढावी लागेल.
Read More
मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि भविष्यात वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध राखण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक शैलीतील डबल-डेकर उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. शनिवार, दि. ८ रोजी हे उदघाटन करण्यात आले. नियोजनबद्धपद्धतीने विकसित करण्यात आलेला हा डबल-डेकर उड्डाणपूल मेट्रो मार्गिका - ९चा भाग आहे.
( Double Engine Government ) पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वदेश, स्वभुषा, स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक असून सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी खासदार तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
मुंबईकरांची जुनी ओळख असणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील एका दुमजली बसगाडीचे जतन करण्यात येणार आहे. विना वातानुकूलित दुमजली बस गाड्यांची सेवेतील १५ वर्ष पूर्ण झाल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या सेवेतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा मुंबईकरांकरिता त्यांच्या आठवणीतील भाग म्हणून एक दुमजली वातानुकूलित बसगाडी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगार येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
मुंबईतील पर्यटकांचे आकर्षण असणारी आणि मुंबई दर्शन घडवणारी बेस्टच्या ताफ्यातील डबल डेकर ओपन डेक बसची नव्याने बेस्ट प्रशासन खरेदी करत असून यासंदर्भातील प्रक्रिया देखील सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत मुंबई दर्शन घडवणारी बस सेवा खंडीत होऊ नये म्हणून एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस मुंबई दर्शनाकरीता चालवण्यात येणार असल्याची माहिती देखील बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
देशातील खाद्यतेलांच्या किंमती हा सर्वसामान्य भारतीयांच्या कायमच जिव्हाळ्याचा विषय असतो. तेलबिया उत्पादनात भारत स्वयंपूर्ण नसल्याने भारताला या बाबतीत कायमच आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे भारतातील खाद्यतेलांचे भाव कायम चढेच राहतात. हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सारा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न करत आहे
महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ या सर्वच गोष्टींनी ट्रस्ट झालेल्या सर्वसामान्य भारतीयांना दिलासादायक घटना घडली आहे. भारतात आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किंमतीत २०० रुपयांपर्यंतची मोठी घट झाली आहे
"मुंबई महापालिकेत आदित्यसेना भ्रष्टाचार करण्याची सध्या एकही संधी गमावत नाहीये. काहीकरून त्यांच्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्यांनाच कंत्राट मिळालं पाहिजे असा प्रस्ताव प्रशासनाला दाबावात आणून केला जात आहे. इतर कंपन्या सहभागी होऊ शकतात परंतु त्या पात्र ठरू शकत नाही अशाप्रकारे हा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.", असे म्हणत भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
वन विभागाने कल्याणमध्ये आढळलेला दुतोंडी साप संशोधनाच्या अनुषंगाने हाफकिन संस्थेच्या हवाली केला आहे.
ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या डबल डेकर पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचा सतत नव्याने गाठला जाणारा तळ यामुळे गेल्या काही महिन्यांत शेअर बाजाराच्या निर्देशांकांची लोळण आणि गुंतवणूकदारांच्या बुडणाऱ्या पैशांना सणासुदीच्या दिवसातील खरेदीचा फायदा ठरेल, अशी आशा तूर्त तरी दिसते आहे.
मुंबईची ओळख अर्थाच बेस्टची डबलडेकर बस इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतील रस्ते, देखभालीवर होणारा अधिक खर्च यामुळे ही डबलडेकर बससेवा बंद करण्याचा निर्णय बेस्टतर्फे घेण्यात आला आहे.
शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिन ने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति केली "मी तेंडुलकर कुलोत्पन्न..रजनी रमेशपुत्र प्रतिज्ञा करतो जोवर स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन निवृत्त होणार नाही!"
त्याचबरोबर या स्पर्धेतील हे १२ वे सुवर्ण पदक आहे.
सलग द्वीशतक झळकवणारा विराट हा जगातील केवळ सहावा फलंदाज आहे. यापूर्वी ब्रॅडमन, कांबळी यांच्यासह केवळ पाच फलंदाजांनी हे केले आहे.