(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read More
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
देशातील उपासमारीचे प्रमाण तब्बल १३.७ टक्क्यांनी घसरले आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न सुरक्षा आणि पोषण(एसओएफआय)च्या अहवालातून समोर आले आहे.
गरजूंना पौष्टिक जेवण दैनंदिनरित्या पुरवण्यासाठी मलाबार समूहाद्वारे सुरू असलेला ‘भूकमुक्त जग’ (हंगर-फ्री वर्ल्ड) हा सीएसआर कार्यक्रम अधिकाधिक लोकांना आणि शहरांचा समावेश करत विस्तारण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य २ - शून्य भूक यानुसार योजित या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत सध्या ३१,००० अन्न पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. विस्तारीत कार्यक्रमााच भाग म्हणून आता दररोज ५१,००० पौष्टिक अन्न पाकिटांचे वाटप केले जाईल.
मातृत्व हा एक परिवर्तनशील प्रवास आहे, जो स्त्रीच्या जीवनात आनंद, आव्हाने आणि गहन बदल आणतो. आनंदाचे क्षण आणि सुरुवातीच्या काळात, मातृत्वाच्या जगात कमी-चर्चेतील पैलू, विशेषतः मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या पैलूंना समजून घेणे आवश्यक आहे.
राज्यातील विविध समाजांनी आरक्षणासह विविध प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. मराठा-ओबीसी- धनगर समाजाने केलेल्या आऱक्षणाच्या मागणीसोबत आता ब्राह्मण समाजानेही आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उज्जवल भवितव्यासाठी आणि उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समाजातील प्रतिनिधींनी केली आहे. या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाचे हत्यारदेखील समाजाकडून उपसण्यात आले आहे. त्यामुळे आता आणखी एका समाजाच्य
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपूर गाठत ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळाला भेट देत, लिंबू सरबत देत आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना आश्वस्त केले.
तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असतानाच उदयनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पूर्वेत साखळी उपोषण केले जात आहे.
एक किलो केळी ३,३३५ रुपयांची, चहाचे एक पॅॅकेट ५,१९० रुपयांना, तर कॉफीचे एक पॅकेट तब्बल ७,४१४ रुपयांचे!!! या गगनाला नव्हे, तर चंद्राला भिडलेल्या किमती रुपयांमध्ये मांडल्या असल्या, तरी त्या भारत किंवा पाकिस्तानातील नाहीत, तर त्या आहेत जगातील सर्वाधिक गुप्त आणि हुकूमशाहीखाली दबलेल्या उत्तर कोरियामधील. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’च्या माध्यमातून उत्तर कोरियातील अन्नधान्याच्या या भीषण तुटवड्याची व अकल्पित महागाईची बातमी जगासमोर आली आणि सगळ्यांना धक्काच बसला.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही सनातन धर्माची मूळ विचारधारा आणि संस्कृती... याच भारतीय संस्कृतीने जेव्हा-जेव्हा जगावर संकट ओढावले, त्या-त्या वेळेस या आपल्या मूलमंत्राला समोर ठेवून अविरत कार्य केले आहे. ‘अक्षय पात्र’ या स्वयंसेवी संस्थेने लंडनच्या विद्यार्थ्यांना अन्नदान मोहीम सुरू करून पुन्हा एकदा जगासमोर आदर्श ठेवला याची दखल घ्यायलाच हवी...
दारिद्य्र निर्मूलन करताना आर्थिकतेसोबतच मानसिकतेचा आणि जगण्याच्या संदर्भातल्या सर्वच बाबींचे मापन होणे गरजेचे आहे. कारण, दारिद्य्र आर्थिकतेवरच अवलंबून नाही. आर्थिक संपन्नता असूनही जर माणसाकडे त्या आर्थिकतेतून समाधान प्राप्त करण्याची मनोवृत्ती किंवा भौतिक स्थिती नसेल तर काय करायचे? ज्या देशाची परिस्थिती सदैव युद्धजन्य असेल, पैसे असूनही त्याला हव्या असलेल्या वस्तू विकतही मिळत नाहीत, तर त्याच्या दारिद्य्राला कसे मोजायचे?
येथील आरपीडी रोडवरील हद्दिवाली चाळ, चांदमारी चाळ व आगवालीचाळीसह आरपीडी रोडवरील रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढल्याने पर्यायी जागेसाठी अतिक्रमणधारकांनी सोमवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे.
नाजाणे कित्येक दिवस अन्नाचा कण पोटात न गेल्यामुळे तीन बहिणींवर काळाने घाला घातला
आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणात गरीबी आहे
केंद्र सरकार राज्य सरकारला सहयोग करीत नसल्याने आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपले उपोषणाचे अस्त्र उचलेले आहे.