राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आमच्यासाठी दिवाळीप्रमाणे आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी नेहमीच प्रेरणा आणि मोलाची साथ दिली. विधान परिषदेच्या तालिका सभापतिपदाची संधी देऊन त्यांनी मातंग समाजातील पहिल्या व्यक्तीला या पदावर पोहोचविले. यामुळे संपूर्ण समाज त्यांचा कायम ऋणी राहील.
Read More
दादरमध्ये प्रसिध्द असलेली 'आयडियल'ची दहीहंडी मानाची हंडी मानली जाते. दरवर्षी प्रमाणे महिला गोविंदा दहीहंडी फोडतात. यंदा दहीहंडीसाठी महिला गोविंदा या सकाळी पाच वाजल्यापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरू करतात. महिला गोविंदा या पाच थर लावून दहीहंडी फोडतात.
मनुष्य शरीर हे त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यांनी बनलेले आहे. मागील लेखात वात-पित्त आणि कफाचा प्राकृतिक व वैकृतिक परिणाम त्वचेवर कसा होतो, याबद्दल वाचले. आजच्या लेखात प्रकृतिनुरुप नैसर्गिक त्वचा कशी असते, याबद्दल जाणून घेऊयात.
सकाळी ‘चहा’त घालायच्या साखरेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पैशांच्या किमतीबद्दल प्रत्येक बारीकसारीक बाबतीत टिळकांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलंय. इंग्रजांनी आपली किती संपत्ती लुटली, याचा हिशेब मांडला होता त्यांनी. आपला हक्काचा पैसा इंग्रज खोर्याने ओढून नेत आहेत, याची जाणीव पहिल्यांदा करून देणारे बळवंतरावच. देशाच्या स्वातंत्र्याचा रस्ता दाखवणारेही तेच! ओल्या मातीतली शेती असो किंवा कर्मयोग कसा श्रेष्ठ असं सांगणारी ’गीता.’ टिळक भारतीय संस्कृतीचं अंगांग व्यापून राहिलेत. म्हणून उद्या त्यांच्या पुण्यतिथ
राजकारणात राहून सुसंस्कृतपणा जपणं अत्यंत अवघड काम असतं. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि विधानसभेच्या आमदारांपासून ते विरोधी पक्षनेतापर्यंत, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पदं भूषविली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सत्तारूढ पक्षाला हलवून सोडले होते. त्यामुळे देवेंद्रजी कुठे अडचणीत येऊ शकतील, यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले. परंतु, एकही डाग त्यांच्यावर लागला नाही. मला वाटतं, हीच त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामाची पावती आहे.
‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट ज्यांच्या जीवनावर साकारला आहे, त्या शिवसेनेच्या दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्यातील बार संस्कृतीविरोधात शड्डू ठोकून कशाप्रकारे सेनेच्या रणरागिणी या शेट्टी कंपनीचे कंबरडे मोडतात, याचे वास्तव चित्रण ‘धर्मवीर’ चित्रपटात दाखवले आहे.
रघुनायकच सर्वस्व!
जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त चार हजार विद्यार्थ्यांनी घातलेल्या पाच हजार सामुदायिक सूर्यनमस्काराच्या साक्षीने बदलापूरच्या आदर्श शिक्षण संस्थेचे पटांगण फुलून गेले होते. या निमित्ताने हिरक महोत्सवी वर्षाची शानदार सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थी वर्गात टिकेल यासाठी उत्तम शिकविण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केल्यास विद्यार्थी आणि समाज त्यांना आदर्श म्हणेल, असे प्रतिपादन माजी कुलगुरु प्रा.आर.एस.माळी यांनी केले.
मागील भागापासून आपण होमियोपॅथिक ‘औषध सिद्धते’विषयी माहिती घेत आहोत. याबद्दल अजून काही उपयुक्त माहिती आपण आजच्या भागातही घेणार आहोत. आज आपण ज्या माणसांवर ‘औषध सिद्धता’ केली जाते (Prover) अशा सिद्धकर्त्यांच्या गुणांबद्दल माहिती घेऊ.
मुंबईत ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत थरा वर थर रचत, डिजेच्या तालावर ठेका धरून तरुणाईंनी दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी केली.