०७ जुलै २०२५
किन्नरांवर धर्मांतरासाठी दबाव; विरोधानंतर चालत्या रेल्वेतून फेकल्याचा आरोप | Transgender | Hindu..
परदेशी अभ्यासकांना पंढरपूरची वारी कशी दिसली? | Maha MTB..
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय? Maha MTB..
समस्यांचे गाव महापालिकेची २७ गावांबाबत उदासीनता..
रायगड किल्ला 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जाणे ही दुर्दैवी बाब - आ. गोपीचंद पडळकर..
वडाळ्याच्या 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी! | Maha MTB..
०४ जुलै २०२५
दिशा सालियन प्रकरणावर काय म्हणाले आमदार राम कदम? Maha MTB..
असामान्य असा फरक न करता स्पेशल मुलांचा आदर करणं जास्त महत्वाचं आहे - अमृता फडणवीस Maha MTB..
०२ जुलै २०२५
China's BLACKOUT BOMB Revealed : चीनचा नवा 'ब्लॅकआउट बॉम्ब' तैवानसाठी धोक्याचा इशारा! Maha MTB..
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
पोलिसांनी कालपासून सुरू केलेली दादागिरी आणि गुंडगिरी कधीही सहन करणार नाही. मी स्वतः त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असून हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी, अशा शब्दात मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर येथील प्रकरणावर संताप व्यक्त केला..
अजित पवारांचे आश्वासन; अर्ज मिळाल्यास कार्यवाही करू खारघर परिसरात दारूविक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र घोषित करण्याची मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या ठरावाने दारूविक्री बंद करण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, विहित प्रक्रियेनुसार अर्ज प्राप्त झाल्यास खारघरच्या एखाद्या वार्डात दारूबंदी लागू करण्यासाठी योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले...
(Muharram Violence) मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील सैलाना तहसीलमध्ये रविवारी ६ जुलैला मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान काही कट्टरपंथींनी 'हिंदू राष्ट्र' लिहिलेला बॅनर जाळण्याचा प्रयत्न केला. ताजिया मिरवणुकीत 'हिंदू राष्ट्र' लिहिलेल्या बॅनरवर एक तरुण आग लावतानाचा व्हिडिओ सोमवारी ७ जुलैला व्हायरल झाल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे...
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे...
‘केरळ संयुक्त हिंदू कुटुंब व्यवस्था कायदा, १९७५’ मधील कलम ३ आणि कलम ४ हे हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ च्या कलम ६ च्या विरोधात आहे. त्यामुळे ती कलमे अंमलात आणता येणार नाहीत, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ईश्वरन यांच्या खंडपीठाने सोमवार, दि.७ जुलै रोजी दिला आहे...