११ सप्टेंबर २०२५
नेपाळमध्ये होत चाललेली इस्लामची ही वाढ म्हणजे नेपाळच्या राष्ट्रीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वारश्यासाठी धोक्याची घंटा आहे. नेपाळची हिंदू ओळख पुसण्याचा जिहाद्यांकडून रचला जात असेलला कट हा नेपाळसाठी, समस्त हिंदुत्वासाठी धोक्याची घंटा आहे...
जेन-झी प्रोटेस्टमागचा सूत्रधार सुदान गुरुंग आहे कोण? त्याचा इतिहास काय? त्याची 'हामी नेपाळ' संस्था नेमकी काय आहे? जेन-झींना पुढे करुन त्यानं नेपाळमधलं आंदोलन कसं उभं केलं?..
कोकण छायासुंदरी ही प्रजात ४.५ सेंटीमीटर आकाराची असून ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत दिसते. ही प्रजात मांसाहारी असून ती डास, छोटे किटक, माशा, पतंग छोटे, अळ्या, बेडकांच्या अळ्या यावर अन्नग्रहण करते. ..
मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून, एक महत्वाचं सांस्कृतिक केंद्र आहे. या सांस्कृतिक केंद्राचा मानबिंदू म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ. मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षीक निवडणूकीमध्ये मतपत्रिकांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप. डॉ. भालेराव ..
नवी मुंबईकर आणि त्यांच्याभवती निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांची दैनिक मुंबई तरुण भारतने घेतलेली मुलाखत...
मन म्हणजे काय? मनावर ताबा ठेवता येतो का? मनाची नकारात्मकता घालवता येते का? लोक हिप्नोथेरपीकडे का वळतायेत? हिप्नोथेरपी अर्थात संमोहन शास्त्र म्हणजे काय?हिप्नोथेरपीतून शांतता कशी मिळवावी? हिप्नोथेरपी हे मनाशी संबंधित आहे का? हिप्नोथेरपीची गरज आहे ..
नेपाळ सरकारने सोशल मीडिया बंदीचा निर्णय का घेतला? निदर्शनांदरम्यान नेपाळमध्ये नेमकं काय घडलं? Gen Z च्या काय आहेत मागण्या?..
दशावतार म्हणजे कोकणच्या मातीमध्ये जन्मलेली लोककला. कोकणी रंगभूमी स्वयंस्फूर्ती आविष्कार. भगवान श्रीविष्णुंचे सगळे अवतार दाखवणारा कलाप्रकार म्हणजे दशावतार. समाजमनाच्या अंतरंगात कला टिकून राहते कारण कलाकार, ती कला जगत असतो म्हणून. कलाश्रेष्ठांच्या ..
मराठी रंगभूमीवर सध्या आमने – सामने हे नाटक चांगलच गाजत आहे. याच निमित्ताने नाटकाच्या टीमने मुंबई तरुण भारतला खास मुलाखत दिली. Live In की लग्न? ते मराठी नाटकाला आलेले चांगले दिवस, लीना भागवत, केतकी विलास ते रोहन गुजर, कलाकारांनी मांडलं परखड मत..
०८ सप्टेंबर २०२५
सेरोपेगिया मोहनरामी, किंवा मोहनरामची सेरोपेगिया, ही एक अत्यंत धोक्यात आलेली, ताठ, कंदयुक्त वनस्पती आहे जी भारतातील महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटातील लॅटरिटिक पठारांवर आढळते. हिरव्या, फ्लास्क-आकाराच्या फुलांनी वैशिष्ट्यीकृत, पिंजऱ्यासारख्या अनोख्या ..
कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक 'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
देव-धर्माला न मानणार्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी धार्मिक सणांमध्ये भाजप बदल घडवीत असल्याची टीका करणे, यासारखा विनोद दुसरा नसेल. कम्युनिस्टांच्या कमालीच्या हिंदूविरोधामुळे केरळमध्ये भाजपचा पाया विस्तारत आहे, याची जाणीव विजयन सरकारला होत आहे. ..
सत्ताधारी आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी ठरल्यानुसार उपराष्ट्रपती निवडणुकीत रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनाच आपली मते दिली. विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीने मात्र सत्ताधारी आघाडीला हरविण्याचा आव आणला होता. प्रत्यक्ष मतमोजणीत या आघाडीला आपली एकता ..
१० सप्टेंबर २०२५
नेपाळच्या पंतप्रधानांना सत्ताभ्रष्ट करणे सोपे होते. पण, आता त्या देशात सत्ता कोणाच्या हाती जाते, याबद्दल पूर्णपणे अनिश्चितता आहे. या आंदोलनकर्त्यांचा विरोधी नेत्यांवरही विश्वास नसल्याने, तेथे राजकीय पोकळी जाणवत आहे. तेथे पुन्हा राजेशाही पुनर्स्थापित ..
०९ सप्टेंबर २०२५
अशोकस्तंभाचे चिन्ह हे धार्मिक चिन्ह नव्हे, ते केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांवर आणि सरकारी कागदपत्रांवर छापलेले असते. तसेच, हे चिन्ह भारतीय चलनावरही असते. मुस्लिमांचा या चिन्हाला जर इतका आक्षेप असेल, तर त्यांनी भारतीय चलन स्वीकारू नये. पाकिस्तानी ..
०७ सप्टेंबर २०२५
भारत आज डाळींच्या उत्पादनात जगातील आघाडीचा देश ठरला आहे. नीती आयोगाच्या अहवालाने या यशाला अधोरेखित करताना, २०३० सालापर्यंत स्वयंपूर्णता आणि २०४७ सालापर्यंत दुप्पट उत्पादनाचे ध्येय दिले आहे. हे भारताच्या अन्नसुरक्षेला नवी ताकद देणारे ठरणार आहे...
०५ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी देशाच्या समुद्री शक्तीचा केंद्रबिंदू बनत असून जेएनपीटी, बॉम्बे पोर्ट यांसह लहान बंदरांचे वाहतुकीतील वाढते योगदान, आधुनिक पायाभूत सुविधा तसेच, वेगवान दळणवळणामुळे महाराष्ट्राची भारताच्या जागतिक व्यापारातील महाशक्तीकडे ..
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, असे म्हणतात. याचा अर्थ काही गोष्टी केल्या, तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरीही नुकसान होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी या त्रिकुटाची सध्या अशीच काहीशी चलबिचल अवस्था! विशेषतः उद्धव ठाकरे तर अलीकडे फारच सैरभैर झालेले दिसतात. मनसे की मविआ, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ते सतत धडपडत आहेत. मग कधी ‘शिवतीर्था’वर बैठका, तर कधी ‘मातोश्री’वर बंद दाराआड चर्चा असे सगळे सुरू आहे...
देव-धर्माला न मानणार्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांनी धार्मिक सणांमध्ये भाजप बदल घडवीत असल्याची टीका करणे, यासारखा विनोद दुसरा नसेल. कम्युनिस्टांच्या कमालीच्या हिंदूविरोधामुळे केरळमध्ये भाजपचा पाया विस्तारत आहे, याची जाणीव विजयन सरकारला होत आहे. म्हणूनच भाजप हा केरळच्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा थिल्लर आरोप त्यांनी केला आहे...
आषाढी एकादशीनंतर पुनश्च वारीची आध्यात्मिक अनुभूती प्रदान करणार्या ‘परतवारी’ या सांगीतिक आविष्काराचे संगीतसाधक माधव लिमये यांच्याविषयी.....
‘जीएसटी’च्या कररचनेत सरकारने जाहीर केलेले बदल हे केवळ सर्वसामान्य भारतीयांना दिलासा देणारे नाहीत, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेलाही पाठबळ देणारे आहेत. त्यानिमित्ताने या नव्या ‘जीएसटी’चे लाभ आणि त्याचा उत्पादनवाढ, रोजगार आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख.....
उज्वला मंडळाच्या शारदोत्सवाची सर्वच कल्याणकार मोठ्या उत्साहाने वाट पाहतात. या शारदोत्सवाचा एक भाग म्हणून रविवार दि. १४ सप्टेंंबर रोजी सकाळी ११वाजता "माणिक मोती " हा कार्यक्रम आयोजित केला आहे...