'मुथूट फिनकॉर्प'ने व्यापाऱ्यांसाठी आणली अनोखी योजना!

"व्यापारी विकास गोल्ड लोन" या माध्यमातून आर्थिक गरजा पूर्ण होणार

    12-Aug-2024
Total Views |
muthoot fincorp loan scheme


त्रिवेंद्रम :       'मुथूट फिनकॉर्प लिमिटेड'ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सादर केली आहे. 'व्यापारी विकास गोल्ड लोन' ही नाविन्यपूर्ण ऑफर व्यापाऱ्यांच्या विकसनशील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. व्यापारी समुदायाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत असताना या योजनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना अतुलनीय लवचीकता आणि मूल्य प्रदान करेल.

दरम्यान, व्यापारी जास्तीत जास्त कर्ज मूल्य मिळविण्यासाठी त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा फायदा घेऊ शकतात. तसेच, त्यांच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी आवश्यक निधी प्रदान करते. ही योजना मुदत ७ दिवसांपासून ते १२ महिन्यांपर्यंत व्यापाऱ्यांना अनुकूलन आवश्यकतांवर आधारित निर्णय घेण्याची संधी देते.

व्यापाऱ्यांच्या रोख प्रवाहाच्या अनुषंगाने व्यापार विकास गोल्ड लोन हे त्याच्या सुलभ दैनंदिन परतफेडीच्या पर्यायासह वेगळे आहे. ज्यामध्ये व्यापाऱ्यांना फक्त वापरलेल्या रकमेसाठी व्याज भरावे लागते. आकर्षक व्याजदरासह एकत्रित कर्ज योजना आर्थिक लवचिकता शोधणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते. यात कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही आणि क्रेडिट इतिहास (CIBIL) निकष यामध्ये लवचिकता प्रदान करते.





अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121