२९ जुलै २०२५
Explained : What is Operation Mahadev? Pahalgam attack mastermind killed in big security action..
भारताची युवा बुद्धिबळपटू Divya Deshmukh बनली FIDE Women's World Champion! | Maha MTB..
सह्याद्रीच्या वाघांची आई नेमकी कोण ? | International Tiger Day | sahyadri tiger | Maha MTB..
२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
२७ जुलै २०२५
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
३० जुलै २०२५
अनेक दशके खासदार असूनही सोनिया गांधी यांनी कधी संसदेत राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील सक्रिय चर्चेत भाग घेतल्याचे दिसत नाही. राहुल गांधी लोकसभेत कधी उपस्थित असलेच, तर ते तोंड उघडतात ते सरकारवर आणि हिंदू समाजावर बदनामीकारक टीका करण्यासाठीच! आताही ..
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत असून उद्योगांना सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे. उद्योगधंद्यांना सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाल्या पाहिजे, यासाठी मैत्री पोर्टल एकिकृत करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात, आहे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत...
ज्याला आम्ही मृत्यू समजतो, ती घटना म्हणजे जीवात्म्याची जडशरीर त्यागानंतरची महानिर्वाण यात्रा होय. जीवात्म्याच्या उद्देशपूर्तीच्या दृष्टीने नियतीद्वारा हे जडशरीर अनावश्यक वाटल्यामुळे, जीवात्मा नियत जडशरीराचा त्याग करून दिव्य मार्गाला गमन करतो. यालाच आम्ही ‘मृत्यू’ मानतो. मृत्यूला आम्ही एक भयानक आणि सर्वस्व हरण करणारी घटना मानतो. पण खर्या दृष्टीने पाहिल्यास मरण ही प्राकृतिक अवस्था असून जीवित राहणे हीच विकृती होय, असे दिसून येईल. कवी कालिदास रघुवंशात म्हणतात,..
साताऱ्यामधून मिलिपीडच्या म्हणजेच पैसा किड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (satara dahiwadi). जिल्ह्यातील कोरड्या भूप्रदेशात ही प्रजात आढळून आली आहे (satara dahiwadi). 'झिफिडिओगोनस सिनिस्पिनस' असे करण्यात आले असून पैसा किड्याच्या 'झिफिडिओगोनस' या कुळाची देखील महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. (satara dahiwadi)..
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतीशास्त्राच्या संशोधनाचे बीज रोवून नवनवीन वनस्पतींचा उलगडा करणार्या प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे यांच्याविषयी.....
या श्लोकापासून पंचदशी मंत्रातील दुसरा विभाग, मध्यकूट अर्थात ‘कामराज कूट’ सुरू होत आहे. या कुटातील बीजाक्षरे ह, स, क, ह, ल, ह्रीं अशी आहेत. हे कूट इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आहे. या श्लोकात श्री ललिता देवीची चाल आणि हंसांचे डौलदार चालण्याची तुलना केली आहे. श्री ललिता सहस्त्रनामात याच अर्थाचेही एक नाम आहे...