देशात औरंग्याचे लाड चालणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा!

    02-Aug-2023
Total Views | 79
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : देशामध्ये औरंग्याचे लाड चालणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका आमच्या हिंदुत्ववादी सरकारची आहे. असा इशाराच आ. नितेश राणेंनी दिला आहे. महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापासून जे हिरवे किडे जे वळवळतायेत. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. धर्मवीर संभाजी राजेंनी इतिहास घडवला, त्याच महाराष्ट्रामध्ये काही हिरवे कार्टे जिहादी विचाराचे कार्टे हे औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात. अशा शब्दात राणेंनी सुनावले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानताना राणे म्हणाले, "फडणवीसांचे आभार कारण, हे आमच्या लक्षवेधी किंवा प्रश्न विचारण्याच्या अनुसार त्यांनी हे औरंगजेबचे स्टेटस ठेवणारे जे लोक आहेत, त्यांचा मागचा मास्टरमाईंड कोण? या संदर्भात आम्ही चौकशी करू. एटीएस, एसआयटी स्थापन करु. अशा पद्धतीच्या स्टेटस ठेवण्याचा कोण प्रवृत्त करतंय? कोण प्रोत्साहन देतंय? त्यासंबंधीची चौकशी आम्ही करू. असे आश्वासन फडणवीसांनी दिलेले आहे."
 
"देशाचं संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का? पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या शौर्या कायदा तुम्हाला मान्य आहे का? हे त्यांनी उत्तर द्यावं. आणि मग अशा लोकांना गद्दार नाही म्हणायचं. तर कशाला लाड करायची यांची? काय म्हणतात की मी वंदे मातरम म्हणतोच आहे. भारत माता की जय मी म्हणतोच आहे. दुसरा पर्यायच नाही ना? पर्याय काय? नाही म्हणून दाखवावं बघू जीभ राहते का जागेवर?" असा सुचक इशाराचं राणेंनी यावेळी दिला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121