२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
२६ ऑगस्ट २०२५
अमेरिकेच्या शुल्कधोरणाचे सावट गडद झाले असताना, भारताच्या ‘ईव्ही’ निर्यातीने नवा टप्पा गाठला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनाची ताकद दाखवत भारत आता ग्राहक नव्हे, तर पुरवठादार म्हणून जागतिक स्तरावर आपले धोरणात्मक स्थान मजबूत करत ..
२५ ऑगस्ट २०२५
"बांगलादेशी घुसखोरही शेवटी माणसंच आहेत. त्यांनाही भारतात राहण्याचा तितकाच हक्क आहे,” अशी मुक्ताफळे गांधी घराण्याच्या निष्ठावंत आणि नियोजन आयोगाच्या माजी सदस्या सैयदा हमीद यांनी आसामच्या भूमीवरून उधळली. यावरून घुसखोरांच्या गंभीर समस्येकडे बघण्याचा ..
भारतीय अंतराळ संशोधनात नवनवे विक्रम ‘इस्रो’ रचत असून, भारतीय अंतराळ स्थानकाची प्रतिकृती सादर करत, ‘इस्रो’ने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. ‘गगनयान’ मोहिमेच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताचे अंतराळयानाचे स्वप्न अधिक जवळ आले असून, केंद्र सरकारच्या धोरणात्मक ..
२२ ऑगस्ट २०२५
सरकारी निर्णय वा धोरणाला असलेला विरोधकांचा विरोध हा स्थलकालानुसार व्यक्त झाला पाहिजे. आंदोलने आणि घोषणाबाजी या रस्त्यावर करण्याच्या गोष्टी आहेत, संसदेच्या सभागृहात नव्हे. तेथे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
नेपाळला पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी हा गेल्या काही काळापासूनचा अत्यंत ज्वलंत आणि चर्चेचा विषय. २००७ पर्यंत नेपाळ हे जगातील एकमेव हिंदूराष्ट्र होते. राजा ग्यानेंद्र शाह यांना हटवून २००८ मध्ये नेपाळमध्ये प्रजासत्ताक व्यवस्था आली आणि देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित केले गेले. यानंतर हिंदू समाजातील अनेक संघटना, साधू-संत, तसेच काही राजेशाही समर्थकांनी नेपाळला पुन्हा ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करण्याची मागणी सुरू ठेवली...
राजकारणात नेत्यांनी, मंत्र्यांनी पुरेपूर सावधगिरी बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत, अन्यथा त्याचे किती गंभीर परिणाम भोगावे लागतात, हे वेळोवेळी विविध प्रकरणांतून समोर आले आहेच. मात्र, तरीही काहीबाही बरळून मुद्दाम वाद ओढवून घेण्याची काही नेतेमंडळींची खुमखुमी काही केल्या कमी होत नाही आणि काहींची जीभ तर अगदी सैल सुटलेली...
शांघाय सहकार्य संस्थेच्या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्ट रोजी चीनला रवाना होणार आहेत, जिथे त्यांची चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे व्लादिमीर पुतीन यांची भेट होणार आहे आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण परिषदेच्या वार्षिक अधिवेशनासाठी नरेंद्र मोदीही अमेरिकेला जाणार आहेत. तिथे त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहेत...
अमेरिकेच्या शुल्कधोरणाचे सावट गडद झाले असताना, भारताच्या ‘ईव्ही’ निर्यातीने नवा टप्पा गाठला आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनाची ताकद दाखवत भारत आता ग्राहक नव्हे, तर पुरवठादार म्हणून जागतिक स्तरावर आपले धोरणात्मक स्थान मजबूत करत आहे, याचेच हे द्योतक...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रत्येक समस्येवर मात करत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या जळगावच्या प्राचार्य . डॉ. लता मोरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा.....