२४ जुलै २०२५
मुंबईतील एका नामांकित शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोक्सो(POCSO) अंतर्गत अटकेत असलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...
०६ जुलै २०२५
(Vitthal Rukmini Mandir Wadala) वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात ..
३० जून २०२५
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ..
(Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा ..
२३ जून २०२५
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या 'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन' यावरील व्यवस्थापन लेख संकलन पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवा भारतीचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि संघाच्या सेवा कार्याशी ..
१५ जून २०२५
सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर ..
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. ..
१३ जून २०२५
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून झालेल्या अपघातात पनवेलच्या मैथिली पाटील या तरुणीचा करुण अंत झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेली मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती...
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या विमानात ती फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिने बुधवारी आईवडीलांचा निरोप घेतला खरा पण तो निरोप शेवटचा ठरला. विमान दुर्घटनेत रोशनीने ..
२८ जुलै २०२५
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, ..
२७ जुलै २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
२६ जुलै २०२५
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान कोणताही संवाद झाला नाही, असे सांगून परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांच्या ‘मध्यस्थी’ दाव्याची हवा सोमवारी लोकसभेत काढली...
एकेकाळी ज्याच्या डॉलर्सवर अखिल जगाचा विश्वास होता, त्या अमेरिकेने आज त्यांच्या आर्थिक अधःपतनाची कबुली स्वतःच दिली आहे. राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी ‘व्हेनोम’ आणि ‘पेपल’ यांसारख्या मोबाईल पेमेंट सुविधांमार्फत लोकवर्गणी स्वीकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ३६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या राष्ट्रीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने ‘लोकवर्गणीतून कर्जफेड’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेमध्ये अमेरिकेच्या सामान्य नागरिकांकडून राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी चक्क निधी मागितला जात आहे. ही ..
निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि अध्यात्माची शाल पांघरलेल्या नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो. तिथे विसावलेल्या प्रत्येक सत्ताकाळातील पाऊलखुणा पावलापावलावर ठळकपणे उमटलेल्या सहज दिसून येतील. वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता येथे वास्तव्यास राहिले, तर दुसरीकडे नाशिकमध्ये वास्तव्याला आलेल्या आनंदीबाई जोशी यांनी नवसाला पावल्याने नवश्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिकडे चांदवडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रेणुकामातेचे मंदिर आणि रंगमहाल बांधत वास्तुकलेचा अद्भुत..
विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या ‘जनऔषधी योजने’चा सर्वाधिक लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ या राज्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार कोणताही दुजाभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय सीमांचा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात ठेऊन कार्य करीत असल्याचे यावरून दिसून येते...
पहलगाममध्ये दहशतवादी शिरलेच कसे, पुलवामामध्ये स्फोटके आलीच कशी, यांसारखे प्रश्न काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारे विचारले जातात, जणू काँग्रेसच्या राजवटीत देशात कधी दहशतवादी घुसलेच नव्हते किंवा पाकिस्तानातून स्फोटके आलीच नव्हती. मुंबईवरील २६/११ हल्ला, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, चीन व पाकिस्तानने बळकाविलेली भारताची भूमी यांसारखी असंख्य उदाहरणे काँग्रेसच्या नाकर्त्या राजवटीचे पुरावे आहेत. पण, काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही; कारण हा आता पाकिस्तानवादी पक्ष बनला आहे...