उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्याआधीच आता उमरेठ, आनंद येथील हिंदू मंदिरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला असून शिवलिंग व नंदीच्या मूर्तीचीही मोडतोड करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या गुजरात पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Read More
कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. या पीएम स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हेच आहे. रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यां
घनश्याम गुप्ता यांना भारतातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अशा या प्रयोगशील कलाकाराच्या कलाकृतींची प्रदर्शने जगभर झालेली आहेत. त्यानिमित्ताने या कलाकाराची कलाशैली चितारणारा हा लेख...
गेली ५० दशकापासून करत आहेत हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम
का दिले सीबीआय चौकशीचे आदेश ?
घनश्याम देशमुख हे त्यांच्या ‘बोलक्या रेषां’नी कलाजगताला आणि रसिक वाचकांना ज्ञात असावे, पण व्यंगचित्रकार म्हणून! त्यांनी जे या सात-आठ महिन्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात जे जे काम केलं आहे, ते ‘स्त्री-सौंदर्या’च्या निखळ अभिरुचीचं दर्शन घडविलं आहे.
घनश्याम सिंग यांना देखील झाली होती अटक
ब्रिटन-भारत यांच्यातील शंभर प्रभावशाली महिलांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा सामावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉट यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. भाजपच्या नेत्या म्हणून त्यांचा भारतीय राजकारणात मोठा प्रभाव आहे.