दुसर्या महायुद्धानंतर डॉलरच्या मागे पेट्रोल उभे राहिल्याने, जगात डॉलरची शक्ती असीमित वाढली आणि त्याबरोबरच अमेरिकेची दादागिरीही. पण दादागिरीवर फार काळ जगरहाटी चालत नाही, हे अमेरिकेला जाणवायला लागले आहे. सद्य स्थितीतील अमेरिकेच्या परिस्थितीची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना आहे, हे त्यांच्या आजवरच्या निर्णयांवरून स्पष्टपणे दिसून येते.
Read More
राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी जो बायडन यांनी विशेष अधिकार वापरत, अमेरिकेतील ४० पैकी ३७ फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले आहे. यामुळे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बायडन यांच्यावर संतप्त झाले. तेव्हा, जो बायडन ( Jo Biden ) यांच्या या कृत्याचा अर्थ काय असेल? या सगळ्या घटनांचा मागोवा घेतला, तर एकच जाणवते ते म्हणजे चर्च, पोप आणि धर्माआड सत्तेचे राजकारण!
भारताने आपल्या जी-20 अध्यक्षीय काळात, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या वार्षिक महत्वपूर्ण बैठकीतील फलनिष्पत्तीविषयक दस्तऐवज आणि अध्यक्षीय सारांश पूर्ण वाटाघाटी अंती स्वीकारण्यात आलेला पहिला देश म्हणून आघाडी घेतली. या सर्वसमावेशक दस्तऐवजामध्ये बहुपक्षीयता मजबूत करणे, दहशतवादाविरुद्ध लढा आणि जागतिक आरोग्याशी निगडित विविध पैलूंसह सदस्य राष्ट्रांशी निगडित इतर अनेक महत्वाच्या संकल्पना अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
भारतास यंदाच्या वर्षी ‘जी २०’ चे अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. त्याविषयी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती भवनामध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या बैठकीस उपस्थित होते.
आता निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांच्या अगोचर वागण्या-बोलण्याची अशी अनेक ‘प्रकरणं’ विरोधी पक्ष बाहेर काढत आहेत. अफाट संपत्तीचे धनी असणार्या ट्रम्प यांना जगात पैशाखेरीज कशाचेही मोल वाटत नाही आणि अन्य उच्च उदात्त मानवी मूल्यांना ते कस्पटासमान मानतात, हे मतदारांना दाखविण्याचा विरोधी पक्षाचा प्रयत्न आहे.
गांधी घराण्याचीही काँग्रेसचे अध्यक्षपद कुटुंबाबाहेर देण्याची मनस्वी इच्छाही नाही आणि पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे मनोधैर्य तर नाहीच नाही.
अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय झाल्याचे सांगत त्यांनी दिला राजीनामा
विजया रहाटकर यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत बरेच चर्वितचर्वण झाल्यानंतर बुधवारी स्वतः राहुल गांधी यांनी ‘मी आता अध्यक्ष नाही’ असे सांगत राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच, याबाबत ट्विटरद्वारे चार पानांचे भावूक पत्र शेअर त्यांनी शेअर केले.