stamp

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात सिद्धरामय्या सरकारचे बेजबाबदार वक्तव्य!

आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आण

Read More

Bengaluru Stampede : Nikhil Sosaleला अटक! RCB ला Victory Parade भारी पडणार

काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?

Read More

मोठी बातमी! बंगळुरुमधील चेंगराचेंगरीप्रकरणी विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल; सोशल मीडियावर #ArrestViratKohli ट्रेंड

(Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या अडच

Read More

प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते.त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला दैवज्ञ रास गरबा

ईशान्य मुंबई ‘दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त साधून रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ’दैवज्ञ रास गरबा’चे आयोजन करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सविता मालपेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी अशोक सराफ, सविता मालपेकर आणि दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांचे छायाचित्र असलेल्या ‘टपाल तिकिटा’चे प्रकाशन करण्यात आले. भारतीय पोस्ट खात्याच्या ‘माय स्टँप’ योजनेअंतर्गत टपाल तिकीट प्रकाशन करण्यात आ

Read More

बांधकाम व्यवसायाला झळाळी; नवे शिखर गाठण्याच्या तयारीत

जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने झाकोळलेले मुंबईतील बांधकाम उद्योग पुन्हा नवनवीन शिखरे गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात ठप्प झालेली घरांची विक्री नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नव्या वर्षात या उद्योगाला नवी झळाळी मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. उद्योगनगरी मुंबई हे इतर व्यवसायाप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही आघाडीवर आहे. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रदेखील बाधित झाले. सुरुवातीच्या कालावधीत घरांची नोंदणी रोडावली, त्याचबरोबर नवीन प्रकल्पद

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121