यपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात मुख्यत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएशी संबंधित तीन जण होते. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. १२ जून रोजी या सर्वाना अंतरिम जामीन मंजूर केला.
Read More
आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आण
(Bengaluru Stampede) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर येत आहे. डीसीपी एमएन करिबासवन गौडा यांनी कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विधानसौधा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरही आक्षेप घेतला होता.
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?
(Police Complaint against Virat Kohli over Bengaluru Stampede) आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएल २०२५ विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू विराट कोहली याच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी ही विराट कोहलीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवरुन पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विराट कोहलीच्या अडच
शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने, यापुढे मागणी करण्यात येऊ नये, अशी तंबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली.
(Karnataka High Court Slams Siddaramaiah Govt Over Bengaluru Stampede) आयपीएल २०२५ च्या अठराव्या हंगामातील आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर ४ जून रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे दोन वरिष्ठ अधिकारी देखील आहेत.
बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल २०२५ विजयी मिरवणुकीला गालबोट लावणारी घटना घडली आहे. मिरवणुकीपूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला आणि २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते.त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : “सोसायटी आणि विकासक यांच्यातील वादामध्ये समजुतीच्या करारनाम्याचा दस्त सात दिवसांत तक्रारीसोबत सहजिल्हा निबंधकांकडे प्राप्त न झाल्यास उपलब्ध छायांकित प्रतीच्या सत्यतेबाबत विकासकाला काही म्हणायचे नाही, असे समजून छायांकित प्रतीच्या आधारे दस्ताची मुद्रांक शुल्कनिश्चिती आणि आवश्यकतेनुसार वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात येईल,” असा निर्णय महसूलमंत्री ( Revenue Minister ) चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी घेतला आहे.
( Western Railway ) नुकतंच मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर आता पश्चिम रेल्वेने नवे निर्देशपत्रक जारी केले आहे. या पत्रामध्ये प्रामुख्याने प्रवाश्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये असेह म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल.
वांद्रे टर्मिनसवर पहाटे ६च्या सुमारस चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत असताना हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ जणं जखमी झाली असून, त्यांना जवळच्या भाभा रूगणालयात दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेल्या देवप्रकाश मधुकर याचे राजकीय पक्षांसोबत लागेबांधे असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
“मी निरपराध आहे. ती घटना घडली, त्यावेळी मी तिथे नव्हतो. मी गेल्यानंतर काही समाजविघातक शक्तींनी हे हत्याकांड घडवले,” असे नारायण साकार हरी उर्फ सुरज पाल जाटव याने म्हटले, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याआधीच म्हणाले की, “ही घटना आहे की षड्यंत्र याची पूर्ण चौकशी होईल. गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच.” त्यानिमित्ताने हाथरसच्या त्या दुर्दैवी घटनेनंतरचे वास्तव मांडणारा हा लेख...
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये नारायण साकार हरीच्या प्रवचनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने एका आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, ज्यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्या स्वयंघोषित गुरूच्या शोधात छापेमारी सुरू आहे. या घटनेतील मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुधवार, दि. ३ जुलै २०२४ हाथरसला जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.
२०२० साली १९ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने हादरलेले हाथरस, परवाच्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर पुन्हा आक्रोशात बुडाले. चेंगराचेंगरीच्या या प्रकरणात त्या सत्संगाचा आयोजक भोलेबाबा गजाआड होईलच. पोलीस, प्रशासकीय व्यवस्थेतही कदाचित निलंबनाच्या कारवाया होतील. पण, यापूर्वीच्या अशाच घटनांमधून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, हेच या प्रकरणावरून सिद्ध होते.
एप्रिलमध्ये मुंबईतील ११ हजार १६० घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १०११ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये मुंबईतील घरविक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये १४ हजार १५४ घरांची विक्री झाली होती आणि यातून ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता.
शेअर बाजारात ज्यांना थेट गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक पर्याय असतो. फिजिकल सोन्यात ज्यांना गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी देखील हल्ली अन्य बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ज्यांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करावयाची नाही, अशांसाठीचा गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अर्थात ‘रिट्स.’ आजच्या लेखात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ईशान्य मुंबई ‘दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्यावतीने कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त साधून रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ’दैवज्ञ रास गरबा’चे आयोजन करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि सविता मालपेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी अशोक सराफ, सविता मालपेकर आणि दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांचे छायाचित्र असलेल्या ‘टपाल तिकिटा’चे प्रकाशन करण्यात आले. भारतीय पोस्ट खात्याच्या ‘माय स्टँप’ योजनेअंतर्गत टपाल तिकीट प्रकाशन करण्यात आ
अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील पीएम मित्रा पार्क उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्कात १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. १७ मार्च रोजी या ठिकाणी ब्राऊन फिल्ड पीएम मित्रा पार्क स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
२००३ साली मुद्रांक घोटाळ्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हादरे बसले. बनावट मुद्रांक पेपर केसमध्ये अब्दुल करीम तेलगी याला बंगलोर येथे अटक करण्यात आली. याने त्यांचे पाठीराखेच नाही पोलीस, मंत्री, प्रशासन यांच्यातील 'कर्ता धर्ता ' व्यथित झाले. १९९६ ते २००३ या काळात जवळपास ३०० बिलियन डॉलरचा घोटाळा केला. तेलगीचे साथीदार आणि स्वतः तेलगी यांना गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी तेलगीला न्यायालयाकडून २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मुंबई : ३ एप्रिल २०२३ पासून मुद्रांक वितरण बाबत फक्त मुंबई पुरते मर्यादित आदेश जारी केल्याच्या विरोधात संप पुकारला होता. आज मंत्रालयात ब्रिटिश कालीन कायदा मुंबई मुद्रांक मधील तरतुदीत बदल करण्याची मागणी करत मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत सुरु असलेला संप मागे घेतला आहे. मंत्रालयात अपर मुख्य सचिव नितीन करीर आणि उप सचिव सत्यनारायण बजाज यांस लेखी निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई पुरते मर्यादित अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांचे अन्याय कारक आणि नियमबाह्य कार्यालयीन आदेश विरोधात मुंबईतील मुद्रांक विक्रेते बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मुद्रांक घेण्यासाठी व्यक्तीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा नवीन आदेश बेकायदा असून यामुळे आता मुद्रांक घेण्यासाठी व्यक्तीस प्रत्यक्ष मुद्रांक विक्रेतेकडे जावे लागेल. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सुद्धा शासनाकडे तक्रार दाखल केली आहे. आंदोलन झाल्यामुळे आता मुंबईत मुद्रांक मिळणे अशक्य झाले आहे.
घराला घरपण देणारी ती स्त्री. मग ती आई असेल, बहीण, पत्नी किंवा अन्य कोणतेही नाते सांगणारी आणि काहीवेळेला नात्याला नाव नसले तरी घराला सर्वस्वी आपलेसे करणारी स्त्री. म्हणूनच तर विवाहानंतर गृहप्रवेशाच्या वेळी या गृहलक्ष्मीचे माप ओलांडून स्वागत करण्याची आपल्याकडे जुनीच प्रथा. पण, केवळ ‘गृहलक्ष्मी’, घराची ‘होम मिनिस्टर’ असे म्हणून महिला सक्षमीकरण होत नसते, तर प्रत्यक्ष कृतीत, सरकारच्या ध्येय-धोरणांतही त्याचे प्रतिबिंब हे उमटायला हवे.
२०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर रिटर्न ‘फाईल’ करण्याची शेवटची तारीख दि. ३१ जुलै आहे. प्राप्तिकर कमी भरावा लागण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही सवलतींचा पर्याय आहे. या पर्यायाची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना दरवाढीची मोठी झळ बसणार आहे. कारण येत्या १ एप्रिलपासून घराच्या रेडी रेकनरच्या दारात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे
कुठलाही उद्योग-व्यवसाय हा एकट्याच्या बळावर वृद्धिंगत होत नसतो, तर एकूणच समूहशक्तीचे बळ उद्योगविकासाला कारणीभूत ठरते. कोरोना महामारीच्या संकटकाळात नेमकी हीच बाब हेरुन ‘सीनर्जी स्टॅम्पिंग्ज’चे निखिल ओमप्रकाश तापडिया यांनी अर्थोअर्थी आपल्या कंपनीतील ‘सीनर्जी’चे दर्शन घडविले आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसूनही आले. तेव्हा, कामगारहिताबरोबरच समाजहिताचाही विचार करुन, या महामारीच्या संकटात गरजूंना मदतीचा हात देणार्या या ‘कोविड योद्धा’ ठरलेल्या उद्योजकाची ही गौरवगाथा...
जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने झाकोळलेले मुंबईतील बांधकाम उद्योग पुन्हा नवनवीन शिखरे गाठण्याच्या तयारीत आहे. कोरोना काळात ठप्प झालेली घरांची विक्री नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नव्या वर्षात या उद्योगाला नवी झळाळी मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. उद्योगनगरी मुंबई हे इतर व्यवसायाप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही आघाडीवर आहे. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रदेखील बाधित झाले. सुरुवातीच्या कालावधीत घरांची नोंदणी रोडावली, त्याचबरोबर नवीन प्रकल्पद
सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची कपात!
मुद्रांक शुल्काच्या शास्तीच्या रकमेत ९० टक्के सूट देणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयाबाहेरील आवारात काही अधिकृत वेंडर्सकडून नागरिकांना चढ्यादराने स्टॅम्प पेपरची विक्री केली जात असून ही लूट तत्काळ थांबवून वेंडर्सचे सेल रजिष्टरची तपासणी करून दोषी वेंडर्सवर कारवाई करण्याची मागणी जागो ग्राहक जागो संस्थेच्या वतीने नायब तहसीलदार भालेराव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ८ विद्यार्थी जखमी झाले असून ३ जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक मंजुर