(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
Read More
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
पाकिस्तानचे लष्कर कधीही कोणत्याही राजकीय प्रणालीप्रति प्रामाणिक राहिलेले नाही आणि हाच इमरान खान यांच्यापुढचा सर्वात मोठा धोका आहे.
प्रसिद्ध गायक अदनान सामी याने मुलाखतीत पाकिस्तानवर साधला निशाणा
अल्लाहच्या मदतीने मी कैदेतून निसटण्यात यशस्वी ठरलो असे म्हणत व्हायरल केली ऑडिओ क्लीप
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याची भारताच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासंदर्भात रणनीती आखण्याची मोहीम सुरू आहे.
संरक्षणविषयक निधी तरतुदीत वाढ न करण्याला पाकिस्तानी लष्कराने सहमती दिली होती. पण, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर ती केवळ एक तात्कालिक आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी घोषणा असल्याचेच सिद्ध होते.
भारतीय वायुसेनेने मंगळवारी पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. परंतु पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकचे वृत्त फेटाळून लावले.
पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला बलुचिस्तानकडून करण्यात आला असून यात पाकिस्तानी सैन्याचे ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी आहेत.
केजरीवाल हे दिल्लीच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि या संघर्षात बळी जात आहे तो सामान्य जनतेचा.