आसाममधील फिरदौस नावाच्या एका स्थलांतरित मजुराने केरळमधील एर्नाकुलममध्ये एका ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकून दिले. आरोपी फिरदौसला अटक करण्यात आली असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर २०२३ बुधवारी घडली.आहे. फिरदौसने अलप्पुझा येथील एका महिलेला मार्ग दाखवण्याच्या बहाण्याने एर्नाकुलम उत्तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
Read More
मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली.
इस्लामिक कट्टरतावादी तालिबान्यांचे सरकार अफगाणींचे भले करेल, अशा भाबड्या आशेवर जगणारा एक गट आजही जगाच्या पाठीवर सक्रिय आहे. अफगाणींना त्यांच्या नियमांनी, शरियाच्या कायद्यानुसार जगू द्यावे, पाश्चिमात्त्य संस्कृती त्यांच्यावर लादण्याची गरज नाही वगैरे वगैरे यांचे तथाकथित उदात्त विचार. पण, तालिबानने अफगाणिस्तान ओरबाडून घेतल्यापासून ते आजतागायत ना त्या देशाचे काही भले झाले ना तेथील गरीब जनतेचे. उलट आधीच गरिबीत पिचलेल्या सर्वसामान्य अफगाणींना तालिबान शासनाने आर्थिक समस्यांच्या खोल गर्तेत ढकलले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची घणाघाती टीका
नव्याने प्रवासी डब्यात चढले. मात्र, तरीही त्या महिलेवर होणारा अत्याचार त्यांनी निमूटपणे पाहिला. उपस्थित असलेल्या प्रवाशांपैकी काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ किंवा लाईव्हही केले असावे. ही घटना आहे अमेरिकेच्या फिलिडेल्फिया भागातली. व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि हक्काचा डंका पिटणाऱ्या अमेरिकेमध्ये हे २० ऑक्टोबर रोजी घडले. बलात्कार करणारा गुन्हेगार फिस्टन नीगॉय याला पोलिसांनी पकडले.
...अन्यथा ‘माता-भगिनी’ म्हणूच नका! महाराष्ट्रातील महिला अत्याचाराचा दुर्दैवी घटनाक्रम असाच सुरू राहिला, तर यापुढे शिवतीर्थावर आपल्या राजकीय भाषणांपूर्वी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो आणि भगिनींनो...’ असे संबोधन करून महिलासन्मानाचा दिखावा बंद करावा.
मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आता महिला सुरक्षितेसाठी निर्भया पथक स्थापन करण्यात येणार
राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकारवर टीका
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल
अमेरिकन सैन्याच्या रूपाने आजवर अफगाणी लोकसंख्येचा जणू एक मोठा भाग बनलेला समूह जात आहे, ज्या महिलांना अमेरिकन सैन्याची पूर्ण माघार नको आहे. त्यांच्यासाठी हा निर्णय नक्कीच त्रासदायक आहे. अफगाण महिलांना भीती वाटते की, तालिबान पुन्हा सक्रिय झाल्याने आतापर्यंत आपल्याला मिळालेले हक्क डावलले जातील.
मुलांवर मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत असतात. ही मुले त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांमुळे न्यायालयासमोर बोलू शकत नाही. अत्याचार झालेल्या मुलींच्या बाबतीत जे कायदे आहेत. त्यात सुधारणा होण्याची गरज होती. पण त्या कायद्यात बदल झाले नाहीत. या कार्यक्रमाला आलेल्या माझ्या मैत्रिणींनी एखाद्या पालकांपर्यंत सर्व गोष्टी पोहचविल्या तर आज जे मुलींवर अन्याय होत आहे ते थोडेफार प्रमाणात रोखण्यात आपल्याला यश येईल, असे मत समाजसेविका स्मिता काळे यांनी व्यक्त केले.
"आजचे माझं हे ३ रं ट्वीट जे टाईप करतांनाही मला अतीव वेदना होता आहेत. ६० वर्ष आजीपासून ३वर्षाची छकुलीपर्यंत अत्याचार सत्र सुरूच असून सरकारच्या महिलासुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासा चं निघाल्या आहेत." - चित्रा वाघ, भाजप नेत्या
शक्ती कायद्याचे नितेश राणेंकडून स्वागत मात्र केली 'ही' मागणी 'दिशा' या कायद्याचे नाव बदलून 'शक्ती कायदा' असे करण्यात आले आहे. या कायद्यानुसार राज्य सरकार केवळ निवडक गुन्ह्यांसदर्भातच कारवाई करणार नाही
महाराष्ट्रात अत्याचाराच्या इतक्या घटना होऊनही सत्ताधार्यांकडून निषेधाचा एक शब्द बाहेर पडू नये. मात्र, हाथरसमधील घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी मोर्चे काढतात, हे निश्चितच चांगल्या सरकारचे लक्षण म्हणता येणार नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये बंदुकीच्या गिलानी बळी घेतले जायचे, त्याला ‘गुंडाराज’ म्हणायचे, महाराष्ट्रात महिलांच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना येथे ‘बलात्कार राज’ असा शिक्का लागायला वेळ लागणार नाही.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी योगी आदित्यनाथ यांचा महत्वपूर्ण निर्णय
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेने चर्चगेट स्थानक परिसरात निदर्शने केली. ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या या मोर्चात यावेळी अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदवला. या प्रकरणातील नराधमाला तातडीने शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी महिला आंदोलकांकडून करण्यात आली.
नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
महिलांच्या जागतिक सुरक्षेवर प्रकाश टाकणाऱ्या या अहवालातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आणि तितकेच देशाची मान झुकवणारे म्हणावे लागतील.